NCP (SP) working president Supriya Sule on Monday said that Chhagan Bhujbal's leadership would have benefited the country had he been nominated to Rajya Sabha. She said that the minister's leadership should not be confined to Maharashtra, and that the country could have benefited from his parliamentary skills if he had been nominated to the Ra...
Supriya Sule : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाने प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर आज राजेंद्र ...
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवा...
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवा...
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवा...
राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष फुटले नाहीत, फोडले गेले,केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर प्रचंड भ्रष्टाचार , आर्थिक प्रश्न यावर चर्चा झाली पाहिजे पंतप्रधानांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक आर्थिक परिस्थितीवर चर्चा आज इंडिया आघाडीत होईल ऑन तृणमूल शिवसेना राष्ट्रवादी फुटली नाही फोडले महाराष्ट्र मॉडल आता तृणमूल मध्ये सुरू आहे का ऑन भुजबळ पवार साहेब यांचा आग्रह होत...
दिल्लीमध्ये बोलताना Supriya Sule यांनी देशातील महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली आहे. तसेच गॅस दरवाढ अप्रत्यक्षपणे केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष फोडण्यासाठी आयकर विभाग, CBI आणि ED यांचा वापर केला जात असल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीमध्ये बोलताना Supriya Sule यांनी देशातील महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली आहे. तसेच गॅस दरवाढ अप्रत्यक्षपणे केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष फोडण्यासाठी आयकर विभाग, CBI आणि ED यांचा वापर केला जात असल्याचं म्हटलं आहे.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधी उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे ऐनवेळी इंडिया आघाडीची मते फुटली असल्याचे समोर आले आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
"That this House approves the Proclamation issued by the President on the 13th February, 2025 under article 356(1) of the Constitution in relation to the State of Manipur."
वक्फ विधेयकावर सुप्रिया सुळेंचे थेट भाष्य वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. बुधवारी, ०२ एप्रिल २०२५ रोजी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याच संदर्भात एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हिपदेखील जारी केला आहे. वक्फ सुधारणा विध...
महाराष्ट्रातल्या डबल इंजिन सरकारचा उल्लेख करत सुळेंनी लोकसभेत आवाज वाढवला संसदेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी खासदार करत आहेत. महाराष्ट्राचे खासदार देखील कामकाजात सहभाग घेऊन आपल्या मागण्या मांडत आहेत.
Discussion on the Carriage of Goods by Sea Bill, 2024. That the Bill to provide for the responsibilities, liabilities, rights and immunities attached to carriers with respect to the carriage of goods by sea and for matters connected therewith or related there to.
लोकसभेत सुळेंचं जोरदार भाषण, कागद हाती घेत मुद्देसूद बोलल्या! संसदेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी खासदार करत आहेत. महाराष्ट्राचे खासदार देखील कामकाजात सहभाग घेऊन आपल्या मागण्या मांडत आहेत.
सुप्रिया सुळे यांची संसदेत जोरदार बॅटिंग, भाषणाची चर्चा का होतेय? संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे.
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणाने सभागृह गाजवलं. मंगळवारी संसदेत राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या प्रवासावर चर्चा करण्यात आली. यावेळी सुप्रिया सुळेंनी इंग्रजी भाषेतून भाजपच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिलं. भाजपने काँग्रेस सरकारवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले.
इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार का? या प्रश्नाचं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे . "आता आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. आता आमच्याकडे अपेक्षित नंबर नाहीत. पण आम्ही प्रचंड आशावादी आहोत. संपूर्ण देशात आमच्या मित्रपक्षांचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम राहिला. माझ्यावर लोकांनी जो विश्वास टाकला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. माझी जबाबदारी...
मुंबई : इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली. ममता बॅनर्जी यांच्या निर्णयामुळं इंडिया आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ममतादीदी या इंडिया आघाडीच्या अतिशय महत्त्वाच्या मार्गदर्शिका आणि...
बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उलटफेर झाला आहे. नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज नवव्यांदा शपथ घेतली. राष्ट्रीय जनता दलासोबत असलेली दीड वर्षाची आघाडी तोडत नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत गेले. चार वर्षांत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. Nitish Kumar हे देशामध्ये तयार झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या निर्मितीमध्ये प्रमुख भूमि...
'इंडिया' आघाडीमधून नितीशकुमार बाहेर पडले आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडणं हा नितीशकुमार यांचा वैयक्तिक निर्णय होता. लोकशाही आहे. त्यामुळे ते असे निर्णय घेण्यास स्वायत्त आहेत. मात्र मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे एक वर्षापूर्वीचे भाषण आठवते. ज्यामध्ये ते नितीशकुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद...

