1 minute reading time (47 words)

[Lokmat]आधी म्हणाले प्रस्ताव आलाच नाही मात्र नंतर, शेतकरी मदतीवरुन सरकारचा गोंधळ

आधी म्हणाले प्रस्ताव आलाच नाही मात्र नंतर, शेतकरी मदतीवरुन सरकारचा गोंधळ

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील खासदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील खासदार आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विषयांसह विविध महत्त्वाचे विषय सदस्य मांडत होते. Supriya Sule Speech: जेलमध्ये टाकण्याचा विषय, लोकसभेत सुळे आक्रमक झाल्या, अध्यक्षांना नडल्या 

[TV9 Marathi]'नवले पुलावरील अपघात शून्यावर आणण्यास...
[Lokmat]संसदेत Supriya Sule यांनी एकामागून एक मुद्...