सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका पुणे : महायुती सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना यंदा दिवाळीत दिला जाणारा आनंदाचा शिधा दिला जाणार नाही. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मला याबाबत आश्चर्य वाटत नाही, कारण गेल्या दिड वर्षांपासून मी सांगत आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. लाडकी बहीण योजना एक वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यात जाहीर झ...
गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कोथरूडध्ये घायवळच्या टोळीतील दोघांनी केलेल्या गोळीबारानंतर घायवळच्या अडचणी वाढल्या. मात्र पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्याआधीच तो परदेशात असल्याची माहिती समोर आली. पासपोर्टवर नावामध्ये बदल करून त्याने व्यवस्थेला चकवा देत पलायन केले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही ...
टीव्ही मालिका बघताना अनेकदा कार्यक्रम कमी आणि जाहिराती जास्त असा अनुभव येतो. मात्र आपल्या मर्जीने आपण ती मालिका बघत असल्याने त्या जास्तीच्या जाहिरातींवर आक्षेप घेणेही शक्य नसते. मात्र एका ज्येष्ठ महिलेने सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत अजब मागणी केली आहे. टीव्ही मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या अत्याधिक जाहिरातींमुळे आपली होणारी गैरसोय आजींनी थेट सु...
महायुती सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना यंदा दिवाळीत दिला जाणारा आनंदाचा शिधा दिला जाणार नाही. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मला याबाबत आश्चर्य वाटत नाही, कारण गेल्या दिड वर्षांपासून मी सांगत आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. लाडकी बहीण योजना एक वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यात जाहीर झाली, पण आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यात ...
गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कोथरूडध्ये घायवळच्या टोळीतील दोघांनी केलेल्या गोळीबारानंतर घायवळच्या अडचणी वाढल्या. मात्र पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्याआधीच तो परदेशात असल्याची माहिती समोर आली. पासपोर्टवर नावामध्ये बदल करून त्याने व्यवस्थेला चकवा देत पलायन केले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही ...
गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कोथरूडध्ये घायवळच्या टोळीतील दोघांनी केलेल्या गोळीबारानंतर घायवळच्या अडचणी वाढल्या. मात्र पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्याआधीच तो परदेशात असल्याची माहिती समोर आली. पासपोर्टवर नावामध्ये बदल करून त्याने व्यवस्थेला चकवा देत पलायन केले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही काहींन...
गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कोथरूडध्ये घायवळच्या टोळीतील दोघांनी केलेल्या गोळीबारानंतर घायवळच्या अडचणी वाढल्या. मात्र पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्याआधीच तो परदेशात असल्याची माहिती समोर आली. पासपोर्टवर नावामध्ये बदल करून त्याने व्यवस्थेला चकवा देत पलायन केले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही काहींन...
सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्य...
सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्य...
सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्य...
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या...
सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या...
ज्येष्ठ नागरिकांच्या आनंद मेळाव्यात खासदार सुळे यांचे मत पुणे : वय हा केवळ एक आकडा असून आपण आपले कर्तृत्व कधीही दाखवू शकतो. वयामध्ये अडकू नका, जेष्ठ या शब्दाऐवजी दुसरे नाव देता येईल का? याचा विचार झाला पाहिजे. निवृत्ती ही प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी असू शकते, कारण त्यांचा अनुभव येणाऱ्या नव्या पिढीसाठी महत्वाचा आहे, असे सांगतानाच आताचे जेष्ठ नागरिक ...
राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पाहायला मिळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पिकं पाण्यात बुडाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला.याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खास...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) पक्षामार्फत पूरग्रस्तांना मदत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सामग्री घेऊन ट्रक रवाना
मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी NCP-एससीपीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे. त्यांनी पंतप्रधान तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत आणि पुनर्वसनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले.
मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी NCP-एससीपीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे. त्यांनी पंतप्रधान तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत आणि पुनर्वसनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले.