सुप्रिया सुळेंचा राणाजगजितसिंहांवर पलटवार; मंत्र्याच्या अनुपस्थितीवरूनही टीका राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. विशेषतः पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण, तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, ...
ELखासदार सुप्रिया सुळे यांनी राणा जगजितसिंह पाटलांकडून त्यांना कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या कार्यालयात असे कोणतेही पत्र आले नाही आणि राणा जगजितसिंह पाटील त्यांना पत्र का लिहित आहेत, हे त्यांना समजत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. सुप्रिया सुळे यांनी आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्जविरोधात मोहीम ...
बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही मारहाण का झाली, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. याबाबत मारहाण झालेले नितीन तावरे हे माळेगाव पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याबाबत खासदार सुप्रिया स...
मुंबई : गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार ...
गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया...
खासदार सुप्रिया सुळे यांनी राणा जगजितसिंह पाटलांकडून त्यांना कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या कार्यालयात असे कोणतेही पत्र आले नाही आणि राणा जगजितसिंह पाटील त्यांना पत्र का लिहित आहेत, हे त्यांना समजत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. सुप्रिया सुळे यांनी आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्जविरोधात मोहीम रा...
गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया...
गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया...
गेल्या काही काळापासून अनेक पक्षप्रवेशावरून वाद सुरु आहेत. अशामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया...
मुंबई : समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात. संसदेत महिलांचे शोषण होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, ते खरे नाही. संसदेतही महिला खासदारांचे शोषण होते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ते महाविद्यालयातील रॅगिंगसारखे नसते. व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. महिलांना साड्यांच्या रंगावरून दिलेल्या प्रतिक्रिया या देखील शोषणाचाच एक प्रकार आहे....
सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या कारवायांबाबत आपली भूमिका मांडताना त्यामागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केला. न्यायालयांनी ईडीवर ताशेरे ओढल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत, संस्थेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. नवले ब्रिजजवळ घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, सुळे यांनी रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्...
सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या कारवायांबाबत आपली भूमिका मांडताना त्यामागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केला. न्यायालयांनी ईडीवर ताशेरे ओढल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत, संस्थेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. नवले ब्रिजजवळ घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, सुळे यांनी रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्...
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याच पार्श्वभूमीवर खा. सुळे यांनी संबंधित विभागा...
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याच पार्श्वभूमीवर खा. सुळे यांनी संबंधित विभागा...
समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात. संसदेत महिलांचे शोषण होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, ते खरे नाही. संसदेतही महिला खासदारांचे शोषण होते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ते महाविद्यालयातील रॅगिंगसारखे नसते. व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. महिलांना साड्यांच्या रंगावरून दिलेल्या प्रतिक्रिया या देखील शोषणाचाच एक प्रकार आहे.
सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद पार पडतेय. अजित पवारानी पवारसाहेबांवर माझं प्रेम आहे , झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत तसे संकेत दिले होते.जे झाले गेले गंगेला मिळाले... पण आता जरा दिलदारपणा वाढवा...! मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना ? मी काय वरून पडलो का? हे कसे विसरता येईल.. असे अजित पवार म्हणाले.बारामतीत एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजू...
सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या कारवायांबाबत आपली भूमिका मांडताना त्यामागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केला. न्यायालयांनी ईडीवर ताशेरे ओढल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत, संस्थेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. नवले ब्रिजजवळ घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, सुळे यांनी रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्...
मुंबई : देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि सतत घडणाऱ्या राजकीय घटनांमुळे या निवडणुकीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या समोर येत असलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये एनडीए आघाडी मिळवू शकते, असे चित्र दिसत आहे. या निकालांचा प्रभाव केव...
Supriya Sule on Bihar Election Result: राज्यात गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होत आहे. मतमोजणीचे कल पाहता भाजप आणि JDU यांच्या एनडीए आघाडीला (NDA) बहुमत मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच या सगळ्याचा परिणाम राष्ट्रीय राजकारण आणि देशातील आगामी निवडणुकांवर पडणार....

