मुंबई : देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि सतत घडणाऱ्या राजकीय घटनांमुळे या निवडणुकीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या समोर येत असलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये एनडीए आघाडी मिळवू शकते, असे चित्र दिसत आहे. या निकालांचा प्रभाव केव...
Supriya Sule on Bihar Election Result: राज्यात गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होत आहे. मतमोजणीचे कल पाहता भाजप आणि JDU यांच्या एनडीए आघाडीला (NDA) बहुमत मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच या सगळ्याचा परिणाम राष्ट्रीय राजकारण आणि देशातील आगामी निवडणुकांवर पडणार....
Supriya Sule on Bihar Election Result: नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. एकतर्फी, इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकतील असं मीडिया, सर्व्हेंना किंवा जिंकणाऱ्यांनाही वाटत आहे. आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. नितीश कुमार यांचा विजय आहे हे मान्य करावं लागेल असं त...
नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. एकतर्फी, इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकतील असं मीडिया, सर्व्हेंना किंवा जिंकणाऱ्यांनाही वाटत आहे. आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. नितीश कुमार यांचा विजय आहे हे मान्य करावं लागेल असं त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे. मुंबईत आयोजि...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होत आहे.नितीश कुमारांनी आपली सत्ता कायम राखली असल्याचं चित्र आहे.विरोधकांची पुरती दाणादाण उडवली आहे.यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत मोठं वक्तव्य केलंय.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होत आहे.नितीश कुमारांनी आपली सत्ता कायम राखली असल्याचं चित्र आहे.विरोधकांची पुरती दाणादाण उडवली आहे.यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत मोठं वक्तव्य केलंय.
नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. एकतर्फी, इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकतील असं मीडिया, सर्व्हेंना किंवा जिंकणाऱ्यांनाही वाटत आहे. आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. नितीश कुमार यांचा विजय आहे हे मान्य करावं लागेल असं त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे. मुंबईत...
नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. एकतर्फी, इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकतील असं मीडिया, सर्व्हेंना किंवा जिंकणाऱ्यांनाही वाटत आहे. आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. नितीश कुमार यांचा विजय आहे हे मान्य करावं लागेल असं त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे. मुंबईत आयोजि...
नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. एकतर्फी, इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकतील असं मीडिया, सर्व्हेंना किंवा जिंकणाऱ्यांनाही वाटत आहे. आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. नितीश कुमार यांचा विजय आहे हे मान्य करावं लागेल असं त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे. मुंबईत आयोजि...
Supriya Sule Letter To CM Devendra Fadnavis: तुळजापूरातील ड्रग्स प्रकरणातील आरोपींना भाजपात प्रवेश देण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. तुळजापूरातील या पक्षप्रवेशासंबंधात तातडीने कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. काल अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात शहरातील ड्रग्स तस्करी प्रकरणातील...
पक्ष कार्यालयामध्येच दिमाखात पक्षप्रवेश; सुप्रिया सुळेंकडून थेट फडणवीसांना पत्र Supriya Sule Letter to Devendra Fadnavis: तुळजापूर शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींना थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाल्याने राष्ट्रवादी काँ...
करुणा मुंडे सुप्रिया सुळेंच्या भेटीला, भेटीत काय ठरलं? आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. करुणा मुंडे या स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली. यामुळे महारा...
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला, तर दुसरीकडे अहिल्यानगर येथील जैन मंदिराच्या जमीन प्रकरणी गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी केली. 'माझी ...
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील (Tuljapur Drugs Case) जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीने भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 'ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय,' असा थेट आरोप करत...
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अहिल्यानगरमधील जैन बोर्डिंग प्रकरणावरून सुळेंनी हल्लाबोल केला. संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानांवरून सुळे आक्रमक झालेल्या दिसल्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी नगरमध्ये ॲक्शन घ्यावी, अशी मागणी सुळेंनी केली....
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला, तर दुसरीकडे अहिल्यानगर येथील जैन मंदिराच्या जमीन प्रकरणी गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी केली. 'माझी ...
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अहिल्यानगरमधील जैन बोर्डिंग प्रकरणावरून सुळेंनी हल्लाबोल केला. संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानांवरून सुळे आक्रमक झालेल्या दिसल्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी नगरमध्ये ॲक्शन घ्यावी, अशी मागणी सुळेंनी...
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला, तर दुसरीकडे अहिल्यानगर येथील जैन मंदिराच्या जमीन प्रकरणी गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी केली. 'माझी ...
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अहिल्यानगरमधील जैन बोर्डिंग प्रकरणावरून सुळेंनी हल्लाबोल केला. संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानांवरून सुळे आक्रमक झालेल्या दिसल्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी नगरमध्ये ॲक्शन घ्यावी, अशी मागणी सुळेंनी केली....
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील हायप्रोफाईल कोरेगाव आयटी पार्क परिसरातील 1800 कोटी किंमतीची सरकारी जमीन अवघ्या 300 कोटीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी संबंधित तहसीलदार आणि तलाटींवर कारवाई केली आहे. पण या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार...

