अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत. अजित पवार यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असं ते म्हणाले आहेत. कोण काय बोलत यावर विश्वास ठेवू नका असंही आवाहन ...
अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत. अजित पवार यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असं ते म्हणाले आहेत. कोण काय बोलत यावर विश्वास ठेवू नका असंही आवाहन ...
नवी दिल्ली : अवघ्या एक लाख रुपयांच्या कर्जापोटी सावकारांना तब्बल ७४ लाख रुपयांची परतफेड करावी लागली. कर्जाच्या अमानुष तगाद्यामुळे शेती, वाहने विकल्यानंतर अखेर शेतकऱ्यावर स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली. अवैध सावकारांच्या क्रूर छळाचा हा धक्कादायक प्रकार चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिथूर गावात उघडकीस आला असून त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पाच्या निर्मितीत भ्रष्टाचार आणि अधिकारांचा गैरवापर झाल्याच्या आरोपांवरून मुंबई उच्च न्यायालयाने आज अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत शरद पवार, अजित पवार आणि ...
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला लक्षणीय यश मिळाले असले तरी, हे यश भाजपच्या स्वतःच्या ताकदीमुळे नाही, तर बाहेरून आणलेल्या नेत्यांमुळे आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बाहेरून शक्तिशाली नेते आणून भाजपने स्वतःला बळकटी दिली आहे, त्यामुळे त्याचे यश पक्षाच्या विचारसरणीपेक्षा व्यक्तींच्या वैयक्तिक ताक...
मुंबई : महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल रविवारी (21 डिसेंबर) जाहीर झाला. त्यात सत्ताधारी महायुतीने विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा पुन्हा एकदा धुव्वा उडवत निवडणुकीत आपणच धुरंधर असल्याचे दाखवून दिले आहे. असे असले तरी विरोधक मात्र भाजपासह महायुतीवर टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्य...
मुंबई महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अतिशय मर्यादित आहे. नवाब मलिक यांच्यामुळे राष्ट्रवादीला महायुतीत घेता येत नसल्याचे भाजपचे धोरण असल्याने राष्ट्रवादीला स्वबळावर लढण्यावाचून काहीही पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अजूनही वाटाघाटींच्या माध्यमातून महायुतीच्या प्रवेशाबाबत सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. द...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे. 'आजचा भाजप हा ओरिजिनल राहिलेला नाही, तर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेल्या इनकमिंग नेत्यांचा पक्ष बनला आहे,' असा थेट हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेतले, लाठ्या-काठ्या खाल्ल्या, ते मूळ कार्यकर्त...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे. 'आजचा भाजप हा ओरिजिनल राहिलेला नाही, तर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेल्या इनकमिंग नेत्यांचा पक्ष बनला आहे,' असा थेट हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेतले, लाठ्या-काठ्या खाल्ल्या, ते मूळ कार्यकर्त...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे. 'आजचा भाजप हा ओरिजिनल राहिलेला नाही, तर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेल्या इनकमिंग नेत्यांचा पक्ष बनला आहे,' असा थेट हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेतले, लाठ्या-काठ्या खाल्ल्या, ते मूळ कार्यकर्त...
सत्ताधारी महायुतीने नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा पुन्हा एकदा धुव्वा उडवत निवडणुकीत आपणच धुरंधर असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीतील यश भाजपाच्या मूळ ताकदीचं नसून आयात केलेल्या नेत्यांचं असल्याची टीका केली आहे.
सत्ताधारी महायुतीने नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा पुन्हा एकदा धुव्वा उडवत निवडणुकीत आपणच धुरंधर असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीतील यश भाजपाच्या मूळ ताकदीचं नसून आयात केलेल्या नेत्यांचं असल्याची टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने देशभरातील राजकीय नेते आणि अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे आयोजित केलेले स्नेहभोजन चर्चेत आहे. या स्नेहभोजनाला अजित पवार यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत असतानाच, काँग्रेस नेते राहुल गांधी व उद्...
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनावर चिंता व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असतानाही राज्याच्या हिताच्या चर्चांवर भर दिला जात नसल्याचे त्यांनी म्हटले. संसदेचे दिवस कमी होत चालले असून गोंधळ, आरोप-प्रत्यारोपातच वेळ वाया जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिला सुरक्षा, हवामानातील बदल, प्रदूषण, राज्याची आर...
शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मागील वर्षी फेलोशिप यशस्वीपणे पूर्ण केलेल्या फेलोंचा प्रतिनिधिक स्वरूपात फेलोशिप प्रदान करण्यात आली. तसेच याप्रसंगी पाच पुस्तकांचे प्रकाशन देखील पवार हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले विचार मांडले यावेळी त्यांनी वेगव...
शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मागील वर्षी फेलोशिप यशस्वीपणे पूर्ण केलेल्या फेलोंचा प्रतिनिधिक स्वरूपात फेलोशिप प्रदान करण्यात आली. तसेच याप्रसंगी पाच पुस्तकांचे प्रकाशन देखील पवार हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले विचार मांडले यावेळी त्यांन...
शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मागील वर्षी फेलोशिप यशस्वीपणे पूर्ण केलेल्या फेलोंचा प्रतिनिधिक स्वरूपात फेलोशिप प्रदान करण्यात आली. तसेच याप्रसंगी पाच पुस्तकांचे प्रकाशन देखील पवार हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले विचार मांडले यावेळी त्यांनी वेगव...
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनावर चिंता व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असतानाही राज्याच्या हिताच्या चर्चांवर भर दिला जात नसल्याचे त्यांनी म्हटले. संसदेचे दिवस कमी होत चालले असून गोंधळ, आरोप-प्रत्यारोपातच वेळ वाया जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिला सुरक्षा, हवामानातील बदल, प्रदूषण, राज्याची आर...
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनावर चिंता व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असतानाही राज्याच्या हिताच्या चर्चांवर भर दिला जात नसल्याचे त्यांनी म्हटले. संसदेचे दिवस कमी होत चालले असून गोंधळ, आरोप-प्रत्यारोपातच वेळ वाया जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिला सुरक्षा, हवामानातील बदल, प्रदूषण, राज्याची आर...
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनावर चिंता व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असतानाही राज्याच्या हिताच्या चर्चांवर भर दिला जात नसल्याचे त्यांनी म्हटले. संसदेचे दिवस कमी होत चालले असून गोंधळ, आरोप-प्रत्यारोपातच वेळ वाया जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिला सुरक्षा, हवामानातील बदल, प्रदूषण, राज्याची आर...

