म.टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: 'पहलगाममध्ये नृशंस हल्ला करणारे दहशतवादी किती होते, ते कोठून आले व या दहशतवाद्यांना पकडले वा ठार केले जात नाही, तोवर ' ऑपरेशन सिंदूर 'चा उत्सव साजरा करणे योग्य नाही', अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) गटनेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारला दिल्या. या मोहिमेबाबत सरकारने एक सविस्तर अहवा...
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी 'लाडकी बहीण' योजनेत Ladki Bhain Yojana तब्बल 4800 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा टाकत एकच खळबळ उडवून दिली आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करण्याच्या (Direct Beneficiary Transfer – DBT) प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच त्यांनी गंभीर प्...
पुणे : राज्यात जे काही सुरू आहे त्यावरुन मुख्यमंत्री नाराज आहेत, दिल्लीमध्येही त्याची मोठी चर्चा सुरू आहे. दिल्लीतील खासदार आम्हाला थांबवून थांबवून विचारतात की रमी खेळणारा मंत्री कोण आहे? असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. वाल्मिक कराडमागे कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंना क्लीन चिट देऊन मंत्रिमंडळ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण खराब झालं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता, तेव्हापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच काही मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याचेही समोर आले आहे. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या सर्व मुद्यां...
पुणे : लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याचे उजेडात आले आहे. घाईघाईने या योजनेचे जास्तीत जास्त अर्ज भरण्यात आले. यामागे खूप मोठे षडयंत्र असून योजनेचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी असलेल्या आणि या योजनेसाठी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या ठेकेदाराची ईडी, सीबीआय व एसआयटीमार्फत चौकशी करावी, यातील जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे, अशी मागण...
तेवढी बदनामी महायुती सरकारच्या दीडशे दिवसांमध्ये झाली पुणे - 'महाराष्ट्राच्या ७० वर्षांच्या इतिहासात जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी महायुती सरकारच्या दीडशे दिवसांमध्ये झाली आहे. गाव, वाडी, वस्तीपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे.. दर 50 दिवसांनी एखादी विकेट जातेय, सरकारने नेमके काय चालवले आहे? अशा शब्दात राष्ट्रवाद...
पुणे – सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड अडकल्यानंतर मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंडेंनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याला आता तीन ते साडेतीन महिने होत आहेत. धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात उच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ...
महाराष्ट्रात घरच्याघरं उद्धस्त होत आहेत आणि हे लोक कसल्या क्लीनचीट देत आहेत. या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि घरं उद्धवस्त करणार असेल तर त्याविरोधात आम्ही लढत राहाणार. या लढाईला आणि न्याय मिळायला कितीही उशिर झाला तरी आम्ही लढत राहू. अशा घटनांची जे पाठराखण करणार असतील अशा लोकांना निर्णय प्रक्रियेत येऊ देणार नाही, असा निर्धार सुप्रिया सुळें...
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड अडकल्यानंतर मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंडेंनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याला आता तीन ते साडेतीन महिने होत आहेत. धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात उच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंडेंच...
सुप्रिया सुळे यांची पणनमंत्र्यांकडे मागणी पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान संचालक मंडळाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि गैरकारभार झाल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. विविध संघटनांकडून पणन संचालकांकडे यासंदर्भात अनेक लेखी तक्रारी दाखल आहेत. काँग्...
NCP (Sharad Pawar) MP Supriya Sule joins FPJ Leader's Lounge for an in-depth conversation about her unique brand of politics. Known for her calm, issue-based approach, Sule opens up about her political journey, her role in the Sharad Pawar-led NCP faction, and how she navigates the often noisy world of Indian politics.
ठाकरे गट स्वबळाच्या तयारीवर सुप्रिया सुळे थेट बोलल्या Supriya Sule | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) ला दारुण पराभव पत्करावा लागला. आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी पराभवासाठी एकमेकांना दोष देण्यास सुरुवात केली आहे. पक्ष आता 'एकला चलो'चा नारा देत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्...
"कुणीतरी लढले पाहिजे. सगळेच हाजी हाजी करायला लागले, तर देश कसा चालणार? आज आमच्या घरात घुसले, उद्या तुमच्या घरात घुसतील. ही लढाई तत्त्वांची आहे. जो अन्याय आमच्यावर केला. जो अन्याय पवार साहेबांवर, उद्धव साहेबांवर केला. हा दुसऱ्यांवर करता कामा नये. जर आम्ही ऐकून घेतलं, तर यांना वाटेल पाहिजे ते आम्ही करू शकतो. हे या देशात चालणार नाही", असे म्हणत सुप्रि...
सुप्रिया सुळे यांचा दावा लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. याचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाला द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहिणी लाडक्या नव्हत्या, मात्र मतदारांनी दणका दिल्यानंतर सरकारला बहिणी आठवल्या, बहिणींशी फार पंगा नको म्हणून सत्तेतील लोकांनी पंधराशे रुपये देऊन बहिणींचे प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका खासदार स...
ज बारामतीत मेळावा घेत असून विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार कोणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष आहे. बारामती हा राष्ट्रवादीचा गड असून इथे कायम अजित पवार लढायचे मात्र फूट पडल्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी इथे युगेंद्र पवारांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा आहेत. आज सुप्रिया सुळे किंवा युगेंद्र पवार याबाबत काही बोलतात का याकडे लक्ष असेल.
जागावाटपाच्या चर्चांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दादांना टोला मारला. त्या म्हणाल्या, काही लोक दिल्लीला जातात असं कानावर येत आहे. मला जे अजितदादा आठवतात. त्यांना दिल्लीला जायला आवडायचं नाही कधी. ते दिल्लीला कशासाठी गेले आहेत, हे मला माहिती नाही. कारण माझा त्यां...
जागावाटपाच्या चर्चांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दादांना टोला मारला. त्या म्हणाल्या, काही लोक दिल्लीला जातात असं कानावर येत आहे. मला जे अजितदादा आठवतात. त्यांना दिल्लीला जायला आवडायचं नाही कधी. ते दिल्लीला कशासाठी गेले आहेत, हे मला माहिती नाही. कारण माझा त्यां...
जागावाटपाच्या चर्चांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दादांना टोला मारला. त्या म्हणाल्या, काही लोक दिल्लीला जातात असं कानावर येत आहे. मला जे अजितदादा आठवतात. त्यांना दिल्लीला जायला आवडायचं नाही कधी. ते दिल्लीला कशासाठी गेले आहेत, हे मला माहिती नाही. कारण माझा त्यां...
लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. याचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाला द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहिणी लाडक्या नव्हत्या, मात्र मतदारांनी दणका दिल्यानंतर सरकारला बहिणी आठवल्या, बहिणींशी फार पंगा नको म्हणून सत्तेतील लोकांनी पंधराशे रुपये देऊन बहिणींचे प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी ...
लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. याचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाला द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहिणी लाडक्या नव्हत्या, मात्र मतदारांनी दणका दिल्यानंतर सरकारला बहिणी आठवल्या, बहिणींशी फार पंगा नको म्हणून सत्तेतील लोकांनी पंधराशे रुपये देऊन बहिणींचे प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.....