पुणे : राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जातीजातीत आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करणे संविधान विरोधी असून, ते देशासाठी आणि भावी पिढ्यांसाठी घातक आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "विविधता हे भारताचे वैशिष्ट्य आहे आणि बलस्थानही आहे. जाती-धर्माच्या नावाखाली समाजात...
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाची चर्चा होते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीस पाठवली. यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी अशा नेत्यांना आवरा, अशी मागणी सुळेंनी मुख्यमंत्र्यांना केली.
सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मतदान यादीतील गंभीर घोळावर प्रकाश टाकला आहे. महाविकास आघाडीने उपस्थित केलेले मुद्दे केवळ आरोप नसून, माध्यमांनीही या डेटाची पडताळणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक ठिकाणी एकाच पत्त्यावर शेकडो नावे, अस्तित्वात नसलेले पत्ते, किंवा मृत व्यक्तींची नावे असल्याचा दावा त्यांनी केला. हा घोळ चिंताजन...
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाची चर्चा होते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीस पाठवली. यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी अशा नेत्यांना आवरा, अशी मागणी सुळेंनी मुख्यमंत्र्यांना केली.
Supriya Sule: कालच्या मीटिंगबाबत आज पत्रकार परिषद होणार आहे, त्यात सविस्तर माहिती मिळेल. मतदार यादी एकमेकांवर ढकलून चालणार नाही, निवडणूक आयोगाने नैतिकता दाखवण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.तुम्हाला आठवत असेल, मी पहिल्या दिवसापासून विनंती करते की, सरसकट कर्जमाफी करा. शेतकऱ्याला दिलासा देऊ,अस सरकारने संगित...
महाराष्ट्रात आणि पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिला अत्याचार, कोयता गँग सगळं वाढत आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा अभिमान आहे. मात्र त्यांचा मागे जी अदृश शक्ती आहे त्याचा प्रॉब्लम आहे, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. आपण सगळ्यांना प्रोसेस माहिती आहेत. देशात पासपोर्ट द्यायचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पासपोर्ट केंद्र सरकार देतो. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्...
[NavaRashtra]Supriya Sule Live | PM Narendra Modi | Fadnavis | Shinde | Pawar | Maharashtra Politics
कालच्या मीटिंगबाबत आज पत्रकार परिषद होणार आहे, त्यात सविस्तर माहिती मिळेल. मतदार यादी एकमेकांवर ढकलून चालणार नाही, निवडणूक आयोगाने नैतिकता दाखवण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.तुम्हाला आठवत असेल, मी पहिल्या दिवसापासून विनंती करते की, सरसकट कर्जमाफी करा. शेतकऱ्याला दिलासा देऊ,अस सरकारने संगितल होत. शेतकऱ्यांची आ...
महाराष्ट्रात आणि पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिला अत्याचार, कोयता गँग सगळं वाढत आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा अभिमान आहे. मात्र त्यांचा मागे जी अदृश शक्ती आहे त्याचा प्रॉब्लम आहे, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. आपण सगळ्यांना प्रोसेस माहिती आहेत. देशात पासपोर्ट द्यायचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पासपोर्ट केंद्र सरकार देतो. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्...
महाराष्ट्रात आणि पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिला अत्याचार, कोयता गँग सगळं वाढत आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा अभिमान आहे. मात्र त्यांचा मागे जी अदृश शक्ती आहे त्याचा प्रॉब्लम आहे, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. आपण सगळ्यांना प्रोसेस माहिती आहेत. देशात पासपोर्ट द्यायचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पासपोर्ट केंद्र सरकार देतो. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्...
महाराष्ट्रात आणि पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिला अत्याचार, कोयता गँग सगळं वाढत आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा अभिमान आहे. मात्र त्यांचा मागे जी अदृश शक्ती आहे त्याचा प्रॉब्लम आहे, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. आपण सगळ्यांना प्रोसेस माहिती आहेत. देशात पासपोर्ट द्यायचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पासपोर्ट केंद्र सरकार देतो. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्...
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना नोटीस देऊन काहीही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं. दरम्यान, काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याने त्यांचे विधाने समोर येत आहेत. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना समज दिली हो...
घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.
घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.
[NavaRashtra]Supriya Sule Live | PM Narendra Modi | Fadnavis | Shinde | Pawar | Maharashtra Politics
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना नोटीस देऊन काहीही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं. दरम्यान, काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याने त्यांचे विधाने समोर येत आहेत. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना समज दिली हो...
घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.
घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं, त्यावरुन सुप्रिया सुळे आक्रमक होत काय म्हणाल्या? पाहा...
घायवळ प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मुख्यमंत्र्याचे जाहीरपणे आभार मानते उशिरा का होईना चौकशी होईल, हे मुख्यमंत्री यानी महाराष्ट्र आणि देशाला सांगितलं... कारण हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. या देशांमध्ये शेतकरी कर्ज काढताना दहा वेळा प्रश्न विचारले जातात...फेक पासपोर्ट बनून देश सोडून जातो, हा विषय गंभीर आहे."
बारामती (पुणे) : राज्यात सध्या आरक्षणाचा विषय तापलेला आहे. अशा स्थितीत विविध समाजांमध्ये वाढत चाललेलं जातीय तेढ व तणावाची परिस्थिती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना एक ठोस प्रस्ताव दिला आहे की, राज्यातील कटुता दूर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री द...
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

