On विलीनीकरण मला याबद्दल काही माहिती नाही.. तुमच्याकडून कळलं.. मला आणि शरद पवार यांनाही याबद्दल काही माहिती नाही.. आर्थिक संकटात देश जात असताना पंतप्रधानांनी सर्व पक्षांना बोलावून देशातील आर्थिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा व्हावी अशी आमच्या पक्षाची वारंवार विनंती राहिली आहे.. On आमदार भेटीगाठी देशातील सर्व मंत्र्यांना मी स्वतः दर आठवड्याला भेटते.. म्...
शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय..तसा प्रस्ताव पवारांनी दिलाच्या दावा त्यांनी केलाय...त्यांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी नागपुरातून प्रतिक्रिया दिली आहे...आपण पाहूयात सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात?
देशातील प्रादेशिक राजकीय पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करण्यात यावे का?, अशा प्रकारची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या चर्चेत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नावाचाही उल्लेख केला जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी, "मला याबद्दल कोणतीही माहिती ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने दिल्लीला जात असताना त्यांच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या मुंबईहून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडल्याने विमानतळावर काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटे...
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने मुंबईहून दिल्लीकडे प्रवास करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे मुंबई विमानतळावर काही काळ अस्वस्थता निर्माण झाली. सुनेत्रा पवारांच्या सोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आ...
मुंबई : सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून विक्रम केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर टीका केली. भारताचा विकास नेहमीच संथ गतीने होईल, अशी मानसिकता देशात तयार करण्यात आली होती. काँग्रेसनं अपयश लपवण्यासाठी 'हिंदू विकास दर' ही संज्ञा वापरली. यातून देशातील बहुसंख्याक हिंदू समाजावर त्याचा कलंक लावण्यात आला. खरेतर हा 'काँग्रेस वि...
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने मुंबईहून दिल्लीकडे प्रवास करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे मुंबई विमानतळावर काही काळ अस्वस्थता निर्माण झाली. सुनेत्रा पवारांच्या सोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आ...
सहा महिन्यापूर्वी अशाच एका विमान खाजगी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला . आता सुनेत्रा पवार यांच्या विमानातही बिघाड झाल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं. मात्र सुदैवाने विनाताील बिघाड दुरूस्त झाल्यानंतर सुनेत्रा पवार व राष्ट्रावादीच्या इतर नेत्यांना घेऊन या विमानाने दिल्ली गाठलं.
सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून विक्रम केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर टीका केली. भारताचा विकास नेहमीच संथ गतीने होईल, अशी मानसिकता देशात तयार करण्यात आली होती. काँग्रेसनं अपयश लपवण्यासाठी 'हिंदू विकास दर' ही संज्ञा वापरली. यातून देशातील बहुसंख्याक हिंदू समाजावर त्याचा कलंक लावण्यात आला. खरेतर हा 'काँग्रेस विकास दर' ...
सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून विक्रम केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर टीका केली. भारताचा विकास नेहमीच संथ गतीने होईल, अशी मानसिकता देशात तयार करण्यात आली होती. काँग्रेसनं अपयश लपवण्यासाठी 'हिंदू विकास दर' ही संज्ञा वापरली. यातून देशातील बहुसंख्याक हिंदू समाजावर त्याचा कलंक लावण्यात आला. खरेतर हा 'काँग्रेस विकास दर' ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने दिल्लीला जात असताना त्यांच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या मुंबईहून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडल्याने विमानतळावर काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटे...
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने मुंबईहून दिल्लीकडे प्रवास करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे मुंबई विमानतळावर काही काळ अस्वस्थता निर्माण झाली. सुनेत्रा पवारांच्या सोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आ...
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने मुंबईहून दिल्लीकडे प्रवास करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे मुंबई विमानतळावर काही काळ अस्वस्थता निर्माण झाली. सुनेत्रा पवारांच्या सोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आ...
पुणे - 'शहराची बदनामी करण्यासाठी कोणी खोटे 'नरेटिव्ह' सेट करत असतील, तर त्यांच्यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई का होत नाही? आपल्याला कुणी अडवले आहे का? तसेच, गुन्हेगारी घटली असेल तर जमावबंदीचा आदेश लागू करण्याची वेळ का आली?' असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांना केला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासदार सुळे यांना पाठवलेल्या ...
विधान परिषदेच्या निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे काँग्रेस भवनात बैठकीसाठी पोहोचल्या. पुण्यातून पवारांच्या पक्षाकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यादरम्यान सुप्रिया सुळे काँग्रेस भवनात पोहोचल्या. पत्रकारांसोबत संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्...
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा सवाल पुणे : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पडताळणीत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळं त्यांना आतापर्यंत देण्यात आलेली हजारो कोटी रुपयांची मदत परत घेतली जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिक...
इंडिया आघाडीचा नारी शक्ती विधेयकाला कधी ही विरोध नाही. ते आमचं विधेयक आहे. आमच्या सरकार वेळी ते विधेयक आणलं गेलं होतं. अशी स्पष्ट भूमीका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. 'एनडीटीव्ही मराठी'तर्फे 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' (NDTV Marathi Manch: Unstoppable Maharashtra) या विशेष कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कॉन्क्ल...
माणुसकीच्या नात्याने एक गोष्ट नक्कीच म्हणेल प्रत्येक पक्षाने कार्यकर्त्यांना काय द्यायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.. ज्या लोकांनी पक्षासाठी योगदान दिलं आहे. त्यांना उमेदवारी दिली नाही. अजित पवार असते तर खूप गोष्टी वेगळ्या असत्या. अजित पवार काय बोलले होते ते खोडुन काढायचं पाप काही लोकांनी केलं. विचारल्याशिवाय मी कोणाला मार्गदर्शन करत नाही. संजय ...
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पडताळणीत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळं त्यांना आतापर्यंत देण्यात आलेली हजारो कोटी रुपयांची मदत परत घेतली जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करत अपात्र ठरलेल्या महिलांकडून कोणतीही रक्कम वसूल केली जाणार नसल्याचं स...
खासदार सुप्रिया सुळे यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून सुमारे १.२५ कोटींहून अधिक महिलांना अपात्र ठरविल्याप्रकरणी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत。 त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि जनतेचा पैसा नेमका कोणाकडे गेला, हे स्पष्ट करण्यासाठी प्रशासकीय ऑडिट करण्याची मागणी केली आहे

