"सर्वसामान्य माणूस संभाजी नगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दरात रिक्षा घेऊन गेले. आम्ही अडचणीत आहोत. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेजच्या खाणावळी, कॅन्टिनमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरुन पत्र लिहितायत. हे क्राईसेस आहे. भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक अडचणीत आहेत. जगात युद्ध सुरु असल्या...
"सर्वसामान्य माणूस संभाजी नगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दरात रिक्षा घेऊन गेले. आम्ही अडचणीत आहोत. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेजच्या खाणावळी, कॅन्टिनमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरुन पत्र लिहितायत. हे क्राईसेस आहे. भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक अडचणीत आहेत. जगात युद्ध सुरु असल्या...
"सर्वसामान्य माणूस संभाजी नगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दरात रिक्षा घेऊन गेले. आम्ही अडचणीत आहोत. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेजच्या खाणावळी, कॅन्टिनमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरुन पत्र लिहितायत. हे क्राईसेस आहे. भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक अडचणीत आहेत. जगात युद्ध सुरु असल्या...
"सर्वसामान्य माणूस संभाजी नगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दरात रिक्षा घेऊन गेले. आम्ही अडचणीत आहोत. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेजच्या खाणावळी, कॅन्टिनमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरुन पत्र लिहितायत. हे क्राईसेस आहे. भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक अडचणीत आहेत. जगात युद्ध सुरु असल्या...
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान झालेला राडा आणि नवनिर्वाचित सदस्यांसह पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला असून, साताऱ्यात जे काही घडले ती लोकशाहीची हत्या आहे, अश...
अशोक खरातला ते पाठीशी घालणार नाहीत-सुप्रिया सुळे Supriya Sule on Devendra Fadnavis : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विकृत कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणातील तपासाबाबत मुख्...
साताऱ्यातील प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांना भाजपाच्या मंत्र्यांकडून थेट रस्त्यावर मारहाण करण्यात आली. काल शिवसेना शिंदे गटाचे आमदार यादरम्यान आक्रमक झाले आणि त्यांनी थेट विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. याबद्दल आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी शंभुराज देसाई यांना झालेल्या मारहाणीचा न...
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी झालेला राजकीय राडा आणि नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर रोखठोक भूमिका घेतली. पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी झालेला राजकीय राडा आणि नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर रोखठोक भूमिका घेतली. पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
hayuसाताऱ्यातील प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांना भाजपाच्या मंत्र्यांकडून थेट रस्त्यावर मारहाण करण्यात आली. काल शिवसेना शिंदे गटाचे आमदार यादरम्यान आक्रमक झाले आणि त्यांनी थेट विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. याबद्दल आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी शंभुराज देसाई यांना झालेल्या मारहाणी...
साताऱ्यातील प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांना भाजपाच्या मंत्र्यांकडून थेट रस्त्यावर मारहाण करण्यात आली. काल शिवसेना शिंदे गटाचे आमदार यादरम्यान आक्रमक झाले आणि त्यांनी थेट विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. याबद्दल आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी शंभुराज देसाई यांना झालेल्या मारहाणीचा न...
साताऱ्यातील प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांना भाजपाच्या मंत्र्यांकडून थेट रस्त्यावर मारहाण करण्यात आली. काल शिवसेना शिंदे गटाचे आमदार यादरम्यान आक्रमक झाले आणि त्यांनी थेट विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. याबद्दल आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी शंभुराज देसाई यांना झालेल्या मारहाणीचा न...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटाचा पाढा वाचतानाच, देशापुढील जागतिक आव्हानांवरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. "माझ्या दादाला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे," असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या संदर्भातील प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची विनंती केली. या लढाईत उद्धव ठा...
नीरा-कऱ्हा प्रकल्पावर सुप्रिया सुळे यांचा सवाल दीपक पडकर, पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची घोषणा केली आहे. तथापि या योजनेसाठी निधीची तरतूद मात्र केली नाही. अर्थसंकल्पात तशी तरतूदच दिसत नाही, असे सांगत ही केवळ घोषणाच असल्याचे सिद्ध होत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे य...
पुणे : महायुती सरकारने आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अजितदादांच्या स्मृतीला उजाळा देत अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. पण 'या योजनेसाठी निधीची तरतूद मात्र केली ...
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार हे सातत्याने या विमान अपघाताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी केलीय. मला रोहितची काळजी वाटते. आज रोहित पवार जो फॅक्ट मांडत आहे, त्याबाबत सर...
पुणे : आज माझा भाऊ नाही. जे काही माझ्या आणि माझ्या भावाच्या मध्ये झाले. माझा भाऊ इतका मोकळ्या मनाचा होता सगळ्यांना माहित आहे. माझा दादा नाही हे दुःख आयुष्यभर माझ्या मनात राहील त्यामुळे कश्याला खरं खोटं करत बसायचे, जे खरे आहे ते माझ्या भावात आणि माझ्यात झाले आहे. आता काम करणे हीच दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्...
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात नव्हे तर घातपात आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार करत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातावरुन रोहित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट करत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी दोनवेळा अभ्यासपूर्ण पत्रकार परिषद घेत या दुर्घटनेवरुन गंभीर सवाल केले. अशातच रोहित पवार हे अजित ...
मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर विविध शंका उपस्थित करत तपास यंत्रणेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दोनदा या विषयावर सविस्तर पत्रकार परिषद घेत हा घातपात असल्याचा दावा केला. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणात सखोल चौकशीची मागण...
रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत ब्लॅक बाॅक्स नष्ट होऊ शकत नाही, असं भाष्य केलं आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुलांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, असं म्हणत पार्थ, जय आणि रोहित पवार यांचं नाव घेतलं. यावेळी त्यांनी रोहित पवार यांची सुरक्षतेबाबतही चिंता व्यक्त केल...

