पुणे - पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्य...
पुणे: बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटना, तसेच भेसळयुक्त दारूच्या सेवनामुळे २२ जणांचा बळी घेणाऱ्या अलीकडील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि गृह विभागावर जोरदार टीका केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत, त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहम...
पुणे : शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर आता क्राईम कॅपिटल झाले असून, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार पुणे हे गुन्हेगारीच्या बाबतीत देशात पाचव्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढण्यास पोलिस आयुक्तच जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच पोलिस आयुक्...
पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्याचा कार...
पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्याचा कार...
पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्याचा कार...
प्राजक्त तनपुरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी तनपुरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या पक्षात काँग्रेस नेत्यांची मांदियाळी म्हणत सुळेंची फडणवीसांवर टीका केलीये..पाहुया आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद तसेच पक्षनिधीच्या मुद्द्यावर खासदार Supriya Sule यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या वादावर त्यांनी नेमकं काय म्हटलं आणि पक्षातील घडामोडींवर कोणते संकेत दिले? पाहा सविस्तर रिपोर्ट.
"काँग्रेसमुक्त भारत" अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आज स्वतःच्याच पक्षात काँग्रेसच्या नेत्यांची मोठी भरती केली असून, मूळ भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आणि संघर्षशील नेते आज कुठे गायब झाले आहेत, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
प्राजक्त तनपुरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी तनपुरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या पक्षात काँग्रेस नेत्यांची मांदियाळी म्हणत सुळेंची फडणवीसांवर टीका केलीये.
खासदार सुप्रिया सुळे यांचे सरकारला आवाहन देशासमोर निर्माण झालेले भीषण आर्थिक तसेच ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याला दिलेली पोलीस सुरक्षा आणि त्यासोबत दिलेली वाहने काढून घेण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेल्या इंधन आणि ऊर्जा संकटाचा...
"राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना नुकतीच अटक करण्यात आली असून, या कारवाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वेगाने वर सरकत आहे, जनता दहशतीच्या छायेखाली आहे. मा...
देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि दुधाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "या देशात आता सामान्य माणसासाठी स्वस्त काय राहिलंय? दुधाचे भाव वाढलेत, इंधनाचे भाव वाढलेत; सरकारने सर्वसामान्यांचे जगणे कठीण करून ठेवले आह...
Supriya Sule यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. लिफ्ट दुर्घटनेपासून विकास लवांडे प्रकरण, पुण्यातील कायदा-सुव्यवस्था, वाढती महागाई, इंधन संकट आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सरकारला धारेवर धरलं. पुणे शहरात गुन्हेगारी वाढल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालावं, अशी मागणीही सुप...
"राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना नुकतीच अटक करण्यात आली असून, या कारवाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वेगाने वर सरकत आहे, जनता दहशतीच्या छायेखाली आहे. मा...
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी (वाघोली) एका खोट्या गुन्ह्यात सूड भावनेतून अटक केली आहे. या राजकीय कारवाईचा खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गुन्हेगारांना मोकळे रान देऊन राज्य सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी (वाघोली) एका खोट्या गुन्ह्यात सूड भावनेतून अटक केली आहे. या राजकीय कारवाईचा खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गुन्हेगारांना मोकळे रान देऊन राज्य सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. या मुद्द्यावरुन आता विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. अशातच पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी (वाघोली) एका खोट्या गुन्ह्यात सूड भावनेतून अटक केली आहे. या राजकीय कारवाईचा खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गुन्हेगारांना मोकळे रान देऊन राज्य सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कोथरूडध्ये घायवळच्या टोळीतील दोघांनी केलेल्या गोळीबारानंतर घायवळच्या अडचणी वाढल्या. मात्र पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्याआधीच तो परदेशात असल्याची माहिती समोर आली. पासपोर्टवर नावामध्ये बदल करून त्याने व्यवस्थेला चकवा देत पलायन केले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही काहींन...

