1 minute reading time
(61 words)
[TV9 Marathi]आधीच बिल आलं असतं तर मुलांना आंदोलनाची गरज पडली नसती - सुप्रिया सुळे
जंतरमंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं थेट पाकिस्तानशी कनेक्शन जोडल्या गेलं आहे. त्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. आज त्याचे पडसाद संसदेत उमटले. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलंच घेरलं. चीनच्या पैशाने समोसा, पाकिस्तानकडून चहा… आता हे चालणार नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला फटकारलं आहे.

