सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. आगामी निवडणुका, जनतेच्या समस्या आणि सरकारच्या निर्णयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील धोरणावरही त्यांनी भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जेव्हा हा जनसुरक्षा कायदा आणण्यात आला तेव्हा आम्ही महाविकास आघाडीतर्फे याला विरोध केला ह...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जेव्हा हा जनसुरक्षा कायदा आणण्यात आला तेव्हा आम्ही महाविकास आघाडीतर्फे याला विरोध केला ह...
सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.. महाराष्ट्रातील वाढत असणारी गुन्हेगारी.. शेतकऱ्यांच्या समस्या ..आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यावरून सरकारला प्रश्न विचारले आहेत. अजित दादांचा व्हायरल विडिओ ते फडणवीसांचं वक्तव्य यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाल्या आहेत हे सांगणार हा विडि...
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची राख होईल. हे असले कोणाच्या ध्यानी मनी नसते." असे त्या म्हणाल्या. तसेच...
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची राख होईल. हे असले कोणाच्या ध्यानी मनी नसते." असे त्या म्हणाल्या. तसेच...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मी एक वर्षापासून सांगत आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीदेखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ४ हजार ८०० कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार असून सरकारने या योजनेच...
पुणे जिल्हा सारख्या ठिकाणी एवढं चांगलं प्रशासन आहे. तिथे दोन लाख खोटे फॉर्म भरले जातात हा भ्रष्टाचार आहे.बंद करा म्हणून प्रयत्न नाही पण हा घोटाळा कुठेतरी थांबला पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने सरकारकडे 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी, सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पाव...
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चलतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही असेही त्या म्हणाल्या. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पत्ते तुम्ही खेळ...
भविष्यातील निवडणुकांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. प्रत्येक व्यक्तीला एकच मत असले पाहिजे. आपला देश संविधानाने चालतो. संविधान असे सांगते की, तुम्हाला मला जसं एक मत तसंच सलमान खान, माधुरी दीक्षित आणि पंतप्रधानांनाही एक मत, त्यामुळे सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मत द्यावं. असं ...
भविष्यातील निवडणुकांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. प्रत्येक व्यक्तीला एकच मत असले पाहिजे. आपला देश संविधानाने चालतो. संविधान असे सांगते की, तुम्हाला मला जसं एक मत तसंच सलमान खान, माधुरी दीक्षित आणि पंतप्रधानांनाही एक मत, त्यामुळे सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मत द्यावं. असं ...
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांनी जे वक्तव्य केले आहे. त्यात त्यांनी कोणावरही आरोप केला नाही. मागील सहा दशकांचा प्रवास पहा आजवर कोणावर आरोप केले नाहीत. ते काय म्हणाले की, दोन व्यक्ती माझ्याकडे आले. ते म्हटले की हे काय चाललं आहे तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचे. राहुल गांधींची त्यांना फोन आला. ते दोघे भेटले. आणि म्हणाले यात आपल्याला पडायचं नाही...
सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल मुंबई : "पुण्यात दादागिरीमुळं गुंतवणूक येत नसल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ही दादागिरी कोणाची आहे? याला जबाबदार कोण? पुण्यातील 'दादागिरी' कधी मोडीत काढणार?", असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. र...
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल पुणे : पुण्याच्या उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी शहराच्या विकासात बाधा ठरत असल्याचे वक्तव्य देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ही दादागिरी कोणाच...
'तो' व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, 'आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा...' पुणे: कोथरुड पोलीस ठाण्यात तिघी तरुणींना जातीवाचक आणि आक्षेपार्ह शब्द वापरून मारहाण केल्याचा गंभीर आरोप संबंधित मुलींनी केला आहे. हे प्रकरण आता चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याची गांभीर्यान...
प्रलंबित खटले आणि पायाभूत सुविधांची आकडेवारी मांडत मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी पुणे : जिल्ह्याच्या इंदापूरसारख्या तालुक्यातील दूर अंतरावरील गावाचा विचार केला तर मुंबईपासून ते अंतर तब्बल तीनशे ते साडेतीनशे किलोमिटर अंतरावर आहे. याचा विचार करता कोल्हापूरप्रमाणे पुण्यातही उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे अत्यावश्यक आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया स...
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपीला अजूनही अटक न करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. बीडमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ही घटना घडली. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. 'हतबल होऊन आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो ही बाब अतिशय चिंताजनक आहे', अशा भावना व्यक्त करताना खासदार सुळे...
पुण्यातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना. अनेक योजना आखून देखील त्या फोल ठरत आहेत. अशातच, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शाळेच्या बससाठी हवी स्वतंत्र लेन हवी अशी मागणी केली आहे. 'शाळांच्या वाहनांसाठी सकाळी आणि दुपारच्या वेळी स्वतंत्र लेन द्यावी. यामुळे वाहतूक आणखी सोपी व सुटसुटीत होईल.' असे सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्...
पुणे : सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला, रोहित पवार यांना ईडीची नोटीस आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. हिंजवडी-कात्रज रस्त्यावरील वाहतूक कोंडीसाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, रोहित पवार यांना विरोधक असल्यामुळे लक्ष्य क...

