'आरक्षण त्यांनाच दिले पाहिजे, ज्यांना त्याची खरंच गरज आहे. माझे आई-वडील सुशिक्षित आहेत, मी स्वतः चांगले शिक्षण घेतले आहे, माझी मुलंही शिकलेली आहेत. मग मी आरक्षणाची मागणी करणे लाजिरवाणे ठरेल. आरक्षण त्या व्यक्तींसाठी आहे, ज्यांना शिक्षण घेता आले नाही आणि ज्यांना त्याची खरी गरज आहे. जर माझी मुलं मुंबईतील चांगल्या शाळेत शिकत असतील आणि चंद्रपूरसारख्या ...
महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यावरुन मराठा आणि ओबीसी समाजात प्रचंड तेढ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाबाबत मोठे विधान केले. ज्यांना गरज आहे, त्यांनाच आरक्षण मिळावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मी आरक्षण मागणे लाजिरवाणे ठरेलएनडीटीव्हीच...
मराठा आरक्षण आंदोलनानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCPSP) खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाबाबत एक मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आरक्षणाचा लाभ फक्त अशाच लोकांना मिळायला हवा ज्यांना त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. सुळे यांच्या मते, जर एखादी व्यक्ती आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम ...
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली.
मराठा विरुद्ध ओबीसी वादात सुप्रिया सुळे यांची भूमिका काय? याबाबत खुद्द सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मराठा, असो ओबीसी असो अथवा आरक्षणाची मागणी करणारा कोणताही समाज मी सातत्याने त्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहचवला आहे. असं म्हणत त्यांनी भुजबळांची टीकेवर प्रत्युत्तर दिलंय.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली.
Pune/पुणे: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात विविध विषयांवर भाष्य केले. मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांबाबत, राज्यातील आरक्षण प्रश्नावर देखील भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे नेमके काय म्हणाल्या ते पाहुयात.विविध विषयांवर भाष...
सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.. महाराष्ट्रातील वाढत असणारी गुन्हेगारी.. शेतकऱ्यांच्या समस्या ..आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यावरून सरकारला प्रश्न विचारले आहेत. अजित दादांचा व्हायरल विडिओ ते फडणवीसांचं वक्तव्य यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाल्या आहेत हे सांगणार हा विडि...
"महाराष्ट्रातील अनेक सामाजाची आरक्षणाबाबत ट्रिपल इंजिनच्या सरकारनं फसवणूक केली. सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला पहिल्यांदा आरक्षण देऊ, अशा पद्धतीने घोषणा केली. गेल्या दहा वर्षापासून यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत संसदेत सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आवाज उठवला आ...
Maratha Reservation in Maharashtra : महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मराठा व धनगर समाजबांधव गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. हे विषय संसदेत मांडले जाणे आवश्यक आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत या विषयावर चर्चेसाठी वेळ मिळ...
पुणे - महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर लोकसभेत चर्चा करण्यासाठी वेळ मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एक्स या (पुर्वाश्रमीचे ट्विटर) सामाजिक माध्यमांद्वारे केली आहे.महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्...
राज्यात BJP Shinde गटाकडून गलिच्छ राजकारण - सुप्रिया सुळे
आरक्षणावरून खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत संतप्त बारामती : महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते २०१३ मध्ये म्हणाले होते, की २०१४ ला आमचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल. त्यानंतर त्यांचे सरकार आले. त्या पाच वर्षांत एकूण २५० बैठका झाल्या. मधल्या काळात महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार आणि आता पुन्हा त्यांचे सरका...