महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरामुळं शेतकरी हैराण आहे. मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून आणि जून-जुलैमध्ये अधिवेशनादरम्यान, राज्य सरकारकडे सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
[My Mahanagar.]तीन वेळा सराव करूनही…; 15 मतं अवैध ठरल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची भाजपावर जोरदार टीका
नवी दिल्ली – उपराष्ट्रपती निवडणुकीत सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे. एनडीएकडे या निवडणुकीसाठी बहुमत होते तरीही इंडिया आघाडीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. असे असले तरी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएकडे विजयी आघाडी असल्याचे आकडे दिसत होते. त्यानुसार, सी पी राधाकृष्णन हे या निवडणुकीत विजयी झाले. मात्र उपर...
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ईडीच्या रडावर आले आहेत. त्यावरुन खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पाहा...
सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला, रोहित पवार यांना ईडीची नोटीस आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. हिंजवडी-कात्रज रस्त्यावरील वाहतूक कोंडीसाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, रोहित पवार यांना विरोधक असल्यामुळे लक्ष्य केले जात...
सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला, रोहित पवार यांना ईडीची नोटीस आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. हिंजवडी-कात्रज रस्त्यावरील वाहतूक कोंडीसाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, रोहित पवार यांना विरोधक असल्यामुळे लक्ष्य केले जात...
पुण्यात अनेक प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली होती.. याच कार्यक्रमात सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.. कार्यक्रमाला भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.. तसेच शरद पवार गटाच्या...
राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा आहे, ते पक्षाचे फॉउंडर मेम्बर आहेत . कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे फॉउंडर मेंबर सगळे निर्णय घेतात. दुर्दैवाने अदृश्य शक्तीने आमचे कॉन्स्टिट्यूशन डावलून पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला दिलेला आहे. निकाल लागेपर्यंत जसं आम्हाला दुसरं चिन्ह देण्यात आलं, असं समोरच्या गटाला सुद्धा देण्यात यावं अशी आमची मागणी आहे. अनेकवेळा आम्हीही ही...
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या पाहा? राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. हा देश दडपशाही आणि अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याबाबत प्रतिक्रि...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. हा देश दडपशाही आणि अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल ...
विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी भाजप आणि महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढलेली आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत त्यामुळे र...
भाजप (BJP) वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) त्यांच्याच मित्रपक्षांवर होत असलेली टीका पाहता त्यांच्याकडूनच त्यांच्या मित्रपक्षांच्या नैतिकतेवर (मॉरल) अविश्वास दाखवला जात असल्याचा सूचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP SP) नेत्या खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला. जबाबदार व्यक्तींच्या भाषणांमुळे व वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्म...
खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या जनसंवाद यात्रेवरून बुधवारी (ता.१७) जोरदार टीका केली आहे. सुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साप्ताहिक 'विवेक'च्या संदर्भावरून कृषी विभागात १८० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच भाजपने आपल्या जनसंवाद यात्रेतून जनतेला सहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन केले आहे. यावेळी सुळे यांनी, भाजपने ...
महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आषाढी एकदशीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांनी शरद पवारांवर जो विश्वास जनता दाखवते आणि विरोधकही दाखवतात त्यावर भाष्य केलं. एवढंच नाही तर भाजपाच्या जनसंवाद यात्रेवरुनही त्यांना टोला लगावला. " महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार काम करत आहेत. आम्हाला मायबाप जनतेने साथ दिली आहे. तसंच विरोधकही श...
अयोध्येतल्या निकालानंतर सुप्रिया सुळेंनी भाजपला डिवचलं सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी पूर्ण वारी करत नाही. मी हौशे नवशे त्यातील एक आहे. गेल्या 18 वर्षांपासून मी पालखीत चालते. यंदा दिवे घाटाची पालखी चुकली. पालखी हा राजकीय विषय नाही तर तो आमच्या आस्थेचा विषय आहे. पांडूरंग एकच असा देव आहे की जो म्हणतो माझ्याकडे येऊ नका, मी स्वतः दर्शन द्यायला येतो. सु...
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी पूर्ण वारी करत नाही. मी हौशे नवशे त्यातील एक आहे. गेल्या 18 वर्षांपासून मी पालखीत चालते. यंदा दिवे घाटाची पालखी चुकली. पालखी हा राजकीय विषय नाही तर तो आमच्या आस्थेचा विषय आहे. पांडूरंग एकच असा देव आहे की जो म्हणतो माझ्याकडे येऊ नका, मी स्वतः दर्शन द्यायला येतो. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संविधान आणि आपले संत यांचे वि...
राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाज...
सुप्रिया सुळे यांचा भाजपला टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अदृश्य शक्ती आईसचा वापर करून पक्ष बदलण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केल्या. काल पर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी असलेले अशोक चव्हाण भाजपात गेले आहेत. त्यावर देखील सुळे यांनी भाष्य केले आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत,
खडकवासला - माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही. महाराष्ट्राचा अपमान करतो, राज्याचे हित पाहत नाही, राज्यातील नेत्यांच्या आयुष्य उध्वस्त करतो, त्या प्रवृत्तीशी आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे, म्हणूनच 'मेरी झांसी नही दूंगी' तसे 'मेरा महाराष्ट्र तुमको नही दूंगी' असे सांगत माझी लढाई येथील चिनू मुन्नूशी नाही, तर दिल्लीतील महाराष्ट्र द्वेशी असणाऱ्या भाजपच्या ...
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या. असे असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंत्रीपदापासून वंचित राहावं लागलं होतं. याच मुद्द्यावरुन शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झालाय असं त्या म्हणाल्या. भाजपमध्...