[Maharashtra Times ]तेढ निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांचं मोठं योगदान, राज्याचं नुकसान

विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी भाजप आणि महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढलेली आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत त्यामुळे र...

Read More
  96 Hits

[Times Now Marathi]अहमदनगरमध्ये सुप्रिया सुळेंचा संवाद

 विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळं राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा ...

Read More
  100 Hits

[Saam TV]"समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सत्ताधारी जबाबदार", सुळेंचं वक्तव्य!

विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळं राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा आरोप ख...

Read More
  118 Hits

[News 24 Ghadamodi]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे. .लोक...

Read More
  89 Hits

[TV9 Marathi]विशाळगड प्रकरणी राजकीय रंग आणायला नको

या प्रकरणाची उत्तरं फडणवीसांनी द्यावी - सुप्रिया सुळे विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं हाती घेतलेली मोहीम तसेच विशाळगड अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी उजव्या विचारसणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेचं प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. गेल्या काही वर्षांपासून किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण...

Read More
  107 Hits