विधान परिषद निवडणुकीत झालेल्या घोडेबाजारावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार झाला नाही. मतं नव्हती म्हणून विरोधकांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आम्ही त्याचं स्वागतच करतो, असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. तर या निवडणुकीत पैशाचा महापूर होता. आमच्या उमेदवारांना अमिष दाखवलं, जे ऐकत नव्हते त्यांना धमक्या दिल्या. त...
काँग्रेसने सर्व दावे खोडून काढले पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आघाडीतील मित्र पक्षांमध्ये वाद पेटला असल्याचा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकी मधून माघार घेऊन आमचा विश्वासघात केला असल्याचं आरोप काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाह...
निवडणुकांमध्ये होणाऱ्या 'घोडेबाजारा'चे (आमदारांची खरेदी-विक्री) आरोप थांबवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपण संसदेत एक विशेष विधेयक मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सांगितले. आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रलोभने आणि दबावाच...
''सरपंच ते लोकसभा अशा सर्व निवडणुका अधिक पारदर्शकपणे पार पडल्या पाहिजेत. निवडणुकांमध्ये वाढत चाललेला घोडेबाजार थांबविण्यासाठी राज्यसभेत विधेयक मांडणार असून आवश्यक वाटल्यास न्यायालयातही जाऊ,'' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (ता. ६) दिला. पुण्यातील शारदा निकेतन येथे आयोजित 'टेक्नॉलॉजी ऑन व्...
राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.गुरूवारी निवडणूक अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामुळेमविआत वादाची ठिणगी पडल्याच सांगितलं जातंय.पुणे विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघ...
निवडणुकांमध्ये होणाऱ्या 'घोडेबाजारा'चे (आमदारांची खरेदी-विक्री) आरोप थांबवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपण संसदेत एक विशेष विधेयक मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सांगितले. आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रलोभने आणि दबावाच...
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानपरिषद निवडणूक, मराठा आरक्षण, रोहित पवारांचे आंदोलन आणि राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सरकारवर निष्क्रियता आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर गंभीर आरोप केले. Supriya Sule यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिजीत दिपके यांना लोकशाहीत पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आ...
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानपरिषद निवडणूक, मराठा आरक्षण, रोहित पवारांचे आंदोलन आणि राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सरकारवर निष्क्रियता आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर गंभीर आरोप केले. Supriya Sule यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिजीत दिपके यांना लोकशाहीत पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आ...
विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजारावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. "मला तोंड उघडायला लावू नका, मी पुरावे देईन," असा दम त्यांनी दिला. निवडणुकीत पैशाचा वापर आणि धमक्या दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सुळे यांनी लोकशाहीमध्ये घोडेबाजार थांबवण्यासाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचेही स्पष्ट केले.
"महाराष्ट्रातील अनेक सामाजाची आरक्षणाबाबत ट्रिपल इंजिनच्या सरकारनं फसवणूक केली. सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला पहिल्यांदा आरक्षण देऊ, अशा पद्धतीने घोषणा केली. गेल्या दहा वर्षापासून यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत संसदेत सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आवाज उठवला आ...
विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळं राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा आरोप ख...
विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळं राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा आरोप ख...
अजित पवार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट, असे दोन ग्रुप पडले. त्यातच निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय दिलाय यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर विविध प्रतिक्रिया आल्या. शरद पवार गटाच्...
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा दावा केला आहे.
पाहा सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या बारामती लोकसभेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी अनेक नेते सज्ज आहेत.त्यापैकी एक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधक असायलाच हवा आणि तोही दिलदार हवा, अ...
बारामती - माझ्यावर गोळी जरी चालवली तरी ही सुप्रिया सुळे दडपशाहीसमोर कधीही झुकणार नाही, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी आमच्या गाड्या फोडल्या किंवा हल्ले केले, आमचा जीव घेतला तरी आम्ही घाबरणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या सरकारला दिला. बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. निखिल वागळे, असीम सरोदे यांच्यावर झालेल्...
आरबीआयने केलेल्या पेटीएमवरील कारवाईवरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत नोटाबंदीचा विषय काढला.नोटाबंदीनंतर जर पेटीएमधून अफरातफर केली जात होती तर सरकारने काय पाऊले उचलली? असा सवाल सुळेंनी केला.मोदी सरकारने नोटाबंदी केली तेव्हा सर्वाधिक जाहिराती या पेटीएमच्या होत्या असा सुळे म्हणाल्या.एवढी वर्षे सरकार काय करत होते,...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत,
सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या, म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्वास नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षा...
सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या, म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्वास नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षा...

