1 minute reading time (98 words)

[My Mahanagar]सुप्रिया सुळेंनी चार उदादहरणांनी सांगितलं, भाजप मराठी माणसाच्या विरोधात

सुप्रिया सुळेंनी चार उदादहरणांनी सांगितलं, भाजप मराठी माणसाच्या विरोधात

महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे.सत्तेत असणारे, २०० आमदार असणारे सरकार जे दुर्दैवाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा गैरवापर करून सत्तेत आले आहे. ते आज महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचे पाप दिल्लीतील अदृश्य शक्ती करते. जी महाराष्ट्राच्या विरोधात आहे. दुसऱ्या कुठल्या राज्यात असे होत नाही. जातीजातीत तेढ निर्माण होतंय. राज्यातले उद्योग इतर राज्यात पळवले जातायेत. ते महाराष्ट्रातच होतंय. कारण केंद्रात एक अदृश्य शक्ती आहे ज्याला महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचे आहे. हे केवळ राष्ट्रवादी, शिवसेनापुरते मर्यादित नाही तर भाजपातील मराठी नेत्यांवरही ते घात करतायेत. मराठी माणसाच्या विरोधात मोठं षडयंत्र केंद्र सरकार, अदृश्य शक्ती रचतंय असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

[सह्याद्री 24×7]शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी...
[Loksatta]बारामतीत फ्लाईंग मोटरचा उपक्रम, सुप्रिया...