नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याबाबत अशा गुन्हेगारांना पॅरोलवर सोडू नये, असा निर्णय झाला आहे. याप्रकरणी आज नसरापूरचे सरपंच आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणी लवकर कारवाई व्हावी असे निवेदन दिले आहे. यानंतर प...
नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याबाबत अशा गुन्हेगारांना पॅरोलवर सोडू नये, असा निर्णय झाला आहे. याप्रकरणी आज नसरापूरचे सरपंच आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणी लवकर कारवाई व्हावी असे निवेदन दिले आहे. यानंतर प...
पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या प्रकरणातील नराधमाला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली, तरी जनमानसातील संताप शांत झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला खडेबोल सुनावले असून, "आम्हाला आश्वासन नको, ॲक्शन पाहिजे," अशा शब्दांत आ...
माझा व्हिजनमध्ये सुप्रियाताईंचं मोठं वक्तव्य Supriya Sule Majha Vision: बारामती पोटनिवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. जय पवार (Jay Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना 2029 मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे असल्याचे वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार...
Supriya Sule : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका 65 वर्षाच्या नराधमाने एका 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाराष्ट्राला हादरवून सोडणारी अशी ही घटना घडली असून सगळीकडे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही चिमुकली सुट...
पुणे - सर्वत्र मोठ्या उत्साहात आज महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं जात आहे. असं असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं देखील पक्ष कार्यालयात पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार होतं. मात्र सकाळपासून मुंबईवरून पुण्याच्या दि...
भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या प्रकरणातील नराधमाला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली, तरी जनमानसातील संताप शांत झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला खडेबोल सुनावले असून, "आम्हाला आश्वासन नको, ॲक्शन पाहिजे," अशा शब्दांत आपला सं...
भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या प्रकरणातील नराधमाला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली, तरी जनमानसातील संताप शांत झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला खडेबोल सुनावले असून, "आम्हाला आश्वासन नको, ॲक्शन पाहिजे," अशा शब्दांत आपला सं...
भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या प्रकरणातील नराधमाला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली, तरी जनमानसातील संताप शांत झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला खडेबोल सुनावले असून, "आम्हाला आश्वासन नको, ॲक्शन पाहिजे," अशा शब्दांत आपला सं...
भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या प्रकरणातील नराधमाला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली, तरी जनमानसातील संताप शांत झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला खडेबोल सुनावले असून, "आम्हाला आश्वासन नको, ॲक्शन पाहिजे," अशा शब्दांत आपला सं...
बारामती पोटनिवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. जय पवार (Jay Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना 2029 मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे असल्याचे वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बारामतीत भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत...
भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या प्रकरणातील नराधमाला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली, तरी जनमानसातील संताप शांत झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला खडेबोल सुनावले असून, "आम्हाला आश्वासन नको, ॲक्शन पाहिजे," अशा शब्दांत आपला सं...
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याने भाजपाला मोठा धक्का बसला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली. यावर आता सुप्रिया सुळे यांनी थेटपणे उत्तर दिले आणि फडणवीस यांचे चॅलेंज स्वीकारले आहे. केंद्र सरकारने संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडले. मात्र, याला जोरदार विरोध झाला. केंद्र सरकारने महिला आरक्षण म्हणजे...
Women Reservation Bill : संसदेत महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी भाजपने काँग्रेससह विरोधी पक्षांवर 'महिला विरोधी' असल्याचा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
Supriya Sule On Nari Shakti Vandan Adhiniyam : संसदेतील विशेष सत्रात मोठी राजकीय घडामोड घडली. महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकावर झालेल्या मतदानात हे विधेयक नामंजूर झाले आहे. लोकसभेत दोन तृतियांश बहुमताची गरज असलेल्या या विधेयकाला ३६० मतांची आवश्यकता होती, मात्र फक्त 298 मतं बाजूने पडली होती. यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला होता. एकूण 540 सदस...
Supriya Sule and Devendra Fadnavis : संसदेत महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील घटनादुरुस्तीचे विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय युद्ध पेटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना 'महिला विरोधी' संबोधत त्यांच्यावर 'लोकशाहीतील महिला सहभागाचा खून' केल्याचा आरोप केला होता. या टीकेला प्रत...
Supriya Sule: महिला आरक्षण विधेयक संसदेत फेटाळले गेल्याचा ठपका भाजपने विरोधकांवर ठेवल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना 'महिला विरोधी' ठरवत राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला होता. फडणवीसांच्या या भूमिकेचा समाचार घेताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांची चांगलीच फिरकी घेतली. ...
मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणचा संबध काय? ५४३ सदस्यांमध्ये महिला आरक्षण द्या. आम्ही त्याचा विरोध कधीच करणार नाही. अनेक देशात सध्या अराजकता माजली आहे, त्यात तुम्ही विधेयक आणले. महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या विषयाच्या संदर्भात डिबेट करायला तयार आहे. त्यांनी जी जागा सांगावी आणि वेळ सांगावी, असे ...
केंद्र सरकारने संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडले. मात्र, याला जोरदार विरोध झाला. केंद्र सरकारने महिला आरक्षण म्हणजे नारीशक्ती वंदन विधेयक मांडले. मात्र, हे विधेयक दोन तृतीयांश बहुमत नसल्यामुळे पडले. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधक महिला विरोधी असल्याचेही त्यांनी म्हटले. सरड...
मुंबई : 'नारी शक्ती वंदन अधिनियम' म्हणजेच महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी तीन दिवस विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. महिला आरक्षणासोबतच मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती ही दोन विधेयकं देखील केंद्र आणली होती. पण मतदारसंघ पुनर्रचना होणार असल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला. तीन दिवसात...

