सोलापूर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असताना माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची गाडी थांबवत आपल्या अडचणी सांगितल्या. त्याचबरोबर राज्य शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे सांगितले. तसेच शेतकरी प्रश्नावर आपण संसदेत आवाज उठवावा अशी विनंती केली. यावेळी आडत व्यापाऱ्यांनीही आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी त्यांच्या ...
म्हणाल्या, "रुग्णांच्या सजग आरोग्य सुविधांसाठी…" नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवाप्रकरणी राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळेही चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. संभाव्य प्रकार थांबवण्याकरता सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. औषधपुरवठ्यासंदर्भात राज्या...
दौंड - उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचा कारभार आला की राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा खेळखंडोबा होतो. राज्याला सक्षम आणि पूर्णवेळ गृहमंत्री यांची आवश्यकता आहे. निव्वळ आरोप म्हणून नाही तर राज्यातील वाढत्या गुन्हेगारी विषयक आकडेवारी त्यासाठी बोलकी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा तथा खास...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडानंतर सर्वात जास्त चर्चा शरद पवार, सुप्रिया सुळे अन् अजित पवार यांची झाली. या बंडानंतर सुप्रिया सुळे यांनी कधी अजित पवार यांच्यावर सरळ टीका केली नाही. परंतु राज्यभरात पक्षाची बांधणी करण्याचे काम त्या करत आहेत. पण इंदापुरात त्यांनी इंदापूर आणि पवार कुटुंबाचे सहा दशकाचे ऋणानुबंध असल्याचे स...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा दर आणि कांदा निर्यातीवर सरकारने लावलेल्या करावरून सडकून टीका केली आहे. "या देशातील सर्वाधिक पैशावालेही ४० टक्के कर भरत नाहीत, पण कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावण्यात आला," असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. तसेच तुम्हाला हे सरकार पाहिजे आहे का? असा सवाल केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी अल्पसंख्ख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिल्याची माहिती आहे. लवकरच नवाब मलिक आपला उघड पाठिंबा जाहीर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी माहित नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे
इंदापूर शहराच्या दौऱ्यावर सुप्रिया सुळे असताना सुळे यांनी शहरातील " पकाच्या चहा " या चहाच्या स्टोल वर जात चहा पिण्याचा आस्वाद घेत येथील मालकाचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षात दोन गट निर्माण होत दोन्ही गटातील संघर्ष थेट निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगात यावर शुक्रवारी सुनावणी देखील झाली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता पुढची सुनावणी येत्या सोमवारी दुपारी चार वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवरच बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी-शा...
सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा दर आणि कांदा निर्यातीवर सरकारने लावलेल्या करावरून सडकून टीका केली आहे. "या देशातील सर्वाधिक पैशावालेही ४० टक्के कर भरत नाहीत, पण कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावण्यात आला," असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. तसेच तुम्हाला हे सरकार पाहिजे आहे...
बारामतीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दांडिया आणि गरब्याच्या तालावर ठेका धरणारा एक व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे. बारामती येथील श्री धवल अभय शहा यांच्या पुढाकाराने श्री महावीर भवनमध्ये दांडिया आणि गरबाचे भव्य प्रशिक्षण 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या काळात आयोजित करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देऊन दांडियाचा आंनद घेतला. अशी पोस्...
बारामतीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दांडिया आणि गरब्याच्या तालावर ठेका धरणारा एक व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे. बारामती येथील श्री धवल अभय शहा यांच्या पुढाकाराने श्री महावीर भवनमध्ये दांडिया आणि गरबाचे भव्य प्रशिक्षण 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या काळात आयोजित करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देऊन दांडियाचा आंनद घेतल...
पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या ताब्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही त्यांनी टीका केली. एक गृहस्थ म्हणाले पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. एक तर पेपर फुटला असेल किंवा अदृश्य शक्तीचा यामागे हात आहे. राष्ट्रवादीची एक विचारधारा. इथे लोकशाही आहे. दडपशाही नाही. शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला. ते सोबत येत नाहीत म्हणून तुम्ही घर फ...
पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या ताब्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही त्यांनी टीका केली. एक गृहस्थ म्हणाले पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. एक तर पेपर फुटला असेल किंवा अदृश्य शक्तीचा यामागे हात आहे. राष्ट्रवादीची एक विचारधारा. इथे लोकशाही आहे. दडपशाही नाही. शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला. ते सोबत येत नाहीत म्हणून तुम्ही घर फोडता, ...
एकतर पेपर फुटला आहे किंवा कुणा अदृश्य शक्तीचा हात आहे.. राजकीय, सामाजिक, गुंतवणुकदार लोकांना त्रास दिला जातोय राष्ट्रवादीची एक विचारधारा.. इथे लोकशाही आहे.. दडपशाही नाही.. शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला.. ते सोबत येत नाहीत म्हणून तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता.. आम्ही संघर्ष करत राहू.. दिल्ली के सामने झुकेंगे नही.. पूर्वी बाळासाहेब असताना कुणी दिल्ली...
तातडीने रिक्त पदांची भरती करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे पत्राद्वारे मागणी पुणे : आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ श...
तातडीने रिक्त पदांची भरती करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे पत्राद्वारे मागणी MP Supriya Sule | पुणे : आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची (Maharashtra Health System) कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती (Recruitment in Health Department Maharashtra) करण्यात ...
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानसाला जवळ करून शुन्यातून शिवसेना उभी केली. शरदचंद्र पवारांनीही राष्ट्रवादीची स्थापना करून महाराष्ट्रात मराठी मानसाला क्षमतेपेक्षा जास्त बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्रातील या मराठी मानसांच्या पक्षांना संपविण्याच्या कटात दिल्लीचा अदृष्य हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.त्या विदर्भाच्या दौ...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये चिन्ह आणि पक्ष कुणाचा याबाबत ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी पार पाडणार आहे. पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. येथे पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला थोडी भीती वाटायला लागली आहे. मला वाटते निवड...
सरकारकडे पक्ष फोडायला, सरकार फोडायला पैसे आहेत. पण, गोरगरीब सामान्य लोकांच्या औषधासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. 50 खोके. एकदम ओके सरकारला औषध घ्यायला पैसे नाही. 21 व्या शतकात औषधे कमी कशा पडतात? ईडी, सीबीआयमधून थोडा वेळ काढून देवेंद्र फडणवीस यांनी जरा राज्यात लक्ष द्यावे. मुंबईत मराठी महिलांना घर मिळत नाही हे सरकार काय करत आहे? भाजप महाराष्ट्रात वेगळ...
माळेगाव - दिल्लीमधील अदृष्य हात महाराष्ट्राला पुढे नेण्याऐवजी मागे खेचत आहे. मराठी माणून त्यांना संपवायता आहे. सुसंस्कृत विचाराने पुढे जाणारे पुर्वीचे भाजपचे नेते आणि आत्ताच्या भाजप नेत्यांमध्ये पुर्णतः विरोधाभास जानवतो. अत्ताचे भाजपवाले जुमलाबाज आहेत. त्यांना आगामी लोकसभेच्या निवडणूकीत जनता नाकारणार आहे. त्यामुळेच दिल्लीचे अदृष्य हात महाराष्ट्रासह...