इंधनावरील सेस कमी करून जनतेला दिलासा द्या- सुप्रिया सुळे 1 सप्टेंबर उजाडताच महागाईचा नवा फटका बसला असून, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहिणी आणि मध्यमवर्गीय आधीच होरपळून निघाले आहेत. सिलिंडर, दूध, साखर आणि खाद्यतेलाच्या दरात झालेल्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका क...
म्हणाल्या, "आमचा भाऊ गेला अणि हे सत्ता.. मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर झालेल्या तातडीच्या एफआयआरचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्य सरकारला धारेवर धरले. एका प्रकरणात अवघ्या तासाभरात गुन्हा दाखल होतो, मग अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी अद्याप ...
सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या अजूनही गुन्हा… Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर बोलताना सत्ताधारी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार हे खासदार झाले. आता सध्या राष्ट्रवादी सत्तेत असून अनेक महत्...
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली महागाईविरोधात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. तेल, डाळी, दूध, साखर, तांदूळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंपासून ते रिक्षा आणि टॅक्सीच्या दरांपर्यंत सर्वकाही महागल्याने सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. स...
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर बोलताना सत्ताधारी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार हे खासदार झाले. आता सध्या राष्ट्रवादी सत्तेत असून अनेक महत्त्वाचे नेते सत्तेत मंत्री आहेत. दुसरीकडे अजितदादा यांच्या विमान अपघाताची च...
eve मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर झालेल्या तातडीच्या एफआयआरचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्य सरकारला धारेवर धरले. एका प्रकरणात अवघ्या तासाभरात गुन्हा दाखल होतो, मग अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल झालेला नाही, असा सवाल ...
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर बोलताना सत्ताधारी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार हे खासदार झाले. आता सध्या राष्ट्रवादी सत्तेत असून अनेक महत्त्वाचे नेते सत्तेत मंत्री आहेत. दुसरीकडे अजितदादा यांच्या विमान अपघाताची च...
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर बोलताना सत्ताधारी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार हे खासदार झाले. आता सध्या राष्ट्रवादी सत्तेत असून अनेक महत्त्वाचे नेते सत्तेत मंत्री आहेत. दुसरीकडे अजितदादा यांच्या विमान अपघाताची च...
सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने वाढत्या महागाईविरोधात आंदोलन केले. महागाई आणि भाजीपाल्याचे वाढते दर यांचा सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम अधोरेखित करण्यासाठी आंदोलकांनी विविध भाज्यांच्या माळा परिधान केल्या होत्या.
भिवंडीच्या विकासासाठी मोठ्या निधीची गरज असून, शहरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महिलांनी राजकारणातील मिळालेल्या संधीचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे : पुण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डीजेबाबत तळ्यात-मळ्यात आणि जिलेबीसारखे गोलमोल उत्तर दिले. त्यांनी डीजेबाबत स्पष्ट उत्तर द्यावे, आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करावे', अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. फुरसुंगी येथील कचरा डेपोच्या विरोधात गावकऱ्यांचे आंदोलन...
मुंबई : आज सप्टेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सरकारने एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच म्हशीचे दूध आणि रिक्षा-टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी 'X' (...
[Maharashtra Times]जिलेबीसारखी गोलगोल भूमिका नको; डीजेवरुन सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला
म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळ...
गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लगावला.
पुण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डीजेबाबत तळ्यात-मळ्यात आणि जिलेबीसारखे गोलमोल उत्तर दिले. त्यांनी डीजेबाबत स्पष्ट उत्तर द्यावे, आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करावे', अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरून महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. OBC आंदोलन, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मराठा आंदोलनाचा संदर्भ देत राज्यात सरकारविरोधात सातत्याने आंदोलने का होत आहेत, असा सवाल त्...
आज सप्टेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सरकारने एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच म्हशीचे दूध आणि रिक्षा-टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लगावला.
आज सप्टेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सरकारने एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच म्हशीचे दूध आणि रिक्षा-टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली आहे.

