खासदार सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवाद अजितदादांवर अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलत असताना एक महिला अचानक जवळ आल्यानं सुप्रिया सुळे घाबरल्या.
खासदार सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवादअजितदादांवर अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रियापत्रकारांशी बोलत असताना एक महिला अचानक जवळ आल्यानं सुप्रिया सुळे घाबरल्या
अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील गोवंडी येथे बीएमसीने ५०० कोटी रुपये खर्चून बांधलेले शताब्दी रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्त्वावर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. हे लोकांच्या पैशातून बांधलेले रुग्णालय राजकारण्यांच्या घशात घाल...
अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील गोवंडी येथे बीएमसीने ५०० कोटी रुपये खर्चून बांधलेले शताब्दी रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्त्वावर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. हे लोकांच्या पैशातून बांधलेले रुग्णालय राजकारण्यांच्या घशात घालण्याचा...
अपघातमुक्तीसाठी तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले अस...
मुंबई : समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात. संसदेत महिलांचे शोषण होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, ते खरे नाही. संसदेतही महिला खासदारांचे शोषण होते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ते महाविद्यालयातील रॅगिंगसारखे नसते. व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. महिलांना साड्यांच्या रंगावरून दिलेल्या प्रतिक्रिया या देखील शोषणाचाच एक प्रकार आहे....
सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या कारवायांबाबत आपली भूमिका मांडताना त्यामागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केला. न्यायालयांनी ईडीवर ताशेरे ओढल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत, संस्थेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. नवले ब्रिजजवळ घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, सुळे यांनी रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्...
सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या कारवायांबाबत आपली भूमिका मांडताना त्यामागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केला. न्यायालयांनी ईडीवर ताशेरे ओढल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत, संस्थेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. नवले ब्रिजजवळ घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, सुळे यांनी रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्...
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याच पार्श्वभूमीवर खा. सुळे यांनी संबंधित विभागा...
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याच पार्श्वभूमीवर खा. सुळे यांनी संबंधित विभागा...
समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात. संसदेत महिलांचे शोषण होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, ते खरे नाही. संसदेतही महिला खासदारांचे शोषण होते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ते महाविद्यालयातील रॅगिंगसारखे नसते. व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. महिलांना साड्यांच्या रंगावरून दिलेल्या प्रतिक्रिया या देखील शोषणाचाच एक प्रकार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याच पार्श्वभूमीवर खा. सुळे यांनी संबंधित विभागा...
सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद पार पडतेय. अजित पवारानी पवारसाहेबांवर माझं प्रेम आहे , झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत तसे संकेत दिले होते.जे झाले गेले गंगेला मिळाले... पण आता जरा दिलदारपणा वाढवा...! मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना ? मी काय वरून पडलो का? हे कसे विसरता येईल.. असे अजित पवार म्हणाले.बारामतीत एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजू...
सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या कारवायांबाबत आपली भूमिका मांडताना त्यामागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केला. न्यायालयांनी ईडीवर ताशेरे ओढल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत, संस्थेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. नवले ब्रिजजवळ घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, सुळे यांनी रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्...
मुंबई : देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि सतत घडणाऱ्या राजकीय घटनांमुळे या निवडणुकीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या समोर येत असलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये एनडीए आघाडी मिळवू शकते, असे चित्र दिसत आहे. या निकालांचा प्रभाव केव...
Supriya Sule on Bihar Election Result: राज्यात गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होत आहे. मतमोजणीचे कल पाहता भाजप आणि JDU यांच्या एनडीए आघाडीला (NDA) बहुमत मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच या सगळ्याचा परिणाम राष्ट्रीय राजकारण आणि देशातील आगामी निवडणुकांवर पडणार....
पुणे : शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करा. तसेच नऱ्हे ते रावेत या मंजूर असलेल्या एलिव्हेटेड मार्गासह इतर एलिव्हेटेड मार्गांचे काम तातडीने सुरु करण्याची गरज असल्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवा गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते ...
Supriya Sule on Bihar Election Result: नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. एकतर्फी, इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकतील असं मीडिया, सर्व्हेंना किंवा जिंकणाऱ्यांनाही वाटत आहे. आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. नितीश कुमार यांचा विजय आहे हे मान्य करावं लागेल असं त...
नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. एकतर्फी, इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकतील असं मीडिया, सर्व्हेंना किंवा जिंकणाऱ्यांनाही वाटत आहे. आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. नितीश कुमार यांचा विजय आहे हे मान्य करावं लागेल असं त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे. मुंबईत आयोजि...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होत आहे.नितीश कुमारांनी आपली सत्ता कायम राखली असल्याचं चित्र आहे.विरोधकांची पुरती दाणादाण उडवली आहे.यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत मोठं वक्तव्य केलंय.

