पुणे - 'शहराची बदनामी करण्यासाठी कोणी खोटे 'नरेटिव्ह' सेट करत असतील, तर त्यांच्यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई का होत नाही? आपल्याला कुणी अडवले आहे का? तसेच, गुन्हेगारी घटली असेल तर जमावबंदीचा आदेश लागू करण्याची वेळ का आली?' असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांना केला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासदार सुळे यांना पाठवलेल्या ...
विधान परिषदेच्या निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे काँग्रेस भवनात बैठकीसाठी पोहोचल्या. पुण्यातून पवारांच्या पक्षाकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यादरम्यान सुप्रिया सुळे काँग्रेस भवनात पोहोचल्या. पत्रकारांसोबत संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्...
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा सवाल पुणे : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पडताळणीत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळं त्यांना आतापर्यंत देण्यात आलेली हजारो कोटी रुपयांची मदत परत घेतली जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिक...
शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्र पाठवून शहरातील गंभीर गु्न्ह्यांमध्ये घट झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता सुळे यांनी पोलीस आयुक्तांच्या पत्राला उत्तर पाठविले आहे. 'शहरातील गुन्हेगारी घटल्याचा दावा हा प्रशासकीय स्वरुपाचा आहे. प्रत्यक्षा...
इंडिया आघाडीचा नारी शक्ती विधेयकाला कधी ही विरोध नाही. ते आमचं विधेयक आहे. आमच्या सरकार वेळी ते विधेयक आणलं गेलं होतं. अशी स्पष्ट भूमीका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. 'एनडीटीव्ही मराठी'तर्फे 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' (NDTV Marathi Manch: Unstoppable Maharashtra) या विशेष कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कॉन्क्ल...
माणुसकीच्या नात्याने एक गोष्ट नक्कीच म्हणेल प्रत्येक पक्षाने कार्यकर्त्यांना काय द्यायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.. ज्या लोकांनी पक्षासाठी योगदान दिलं आहे. त्यांना उमेदवारी दिली नाही. अजित पवार असते तर खूप गोष्टी वेगळ्या असत्या. अजित पवार काय बोलले होते ते खोडुन काढायचं पाप काही लोकांनी केलं. विचारल्याशिवाय मी कोणाला मार्गदर्शन करत नाही. संजय ...
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पडताळणीत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळं त्यांना आतापर्यंत देण्यात आलेली हजारो कोटी रुपयांची मदत परत घेतली जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करत अपात्र ठरलेल्या महिलांकडून कोणतीही रक्कम वसूल केली जाणार नसल्याचं स...
खासदार सुप्रिया सुळे यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून सुमारे १.२५ कोटींहून अधिक महिलांना अपात्र ठरविल्याप्रकरणी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत。 त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि जनतेचा पैसा नेमका कोणाकडे गेला, हे स्पष्ट करण्यासाठी प्रशासकीय ऑडिट करण्याची मागणी केली आहे
माणुसकीच्या नात्याने एक गोष्ट नक्कीच म्हणेल प्रत्येक पक्षाने कार्यकर्त्यांना काय द्यायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.. ज्या लोकांनी पक्षासाठी योगदान दिलं आहे. त्यांना उमेदवारी दिली नाही. अजित पवार असते तर खूप गोष्टी वेगळ्या असत्या. अजित पवार काय बोलले होते ते खोडुन काढायचं पाप काही लोकांनी केलं. विचारल्याशिवाय मी कोणाला मार्गदर्शन करत नाही. संजय ...
विधान परिषदेच्या निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे काँग्रेस भवनात बैठकीसाठी पोहोचल्या. पुण्यातून पवारांच्या पक्षाकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यादरम्यान सुप्रिया सुळे काँग्रेस भवनात पोहोचल्या. पत्रकारांसोबत संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्...
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील राज्यातल्या 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता 80 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतला लाभ यापुढे भेटणार नाही. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जनतेचा पैसा गेल...
सरकारकडून महिलांचा विश्वासघात', सुप्रिया सुळे यांचा घणाघात मुंबई : महाराष्ट्रात महायुती सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी ही योजना जाहीर करण्यात आली होती. ही योजना अत्यंत लोकप्रिय योजना ठरली. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला. या योजनेच्या माध्यमातून अडीच लाख...
पुणे - पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्य...
पुणे: बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटना, तसेच भेसळयुक्त दारूच्या सेवनामुळे २२ जणांचा बळी घेणाऱ्या अलीकडील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि गृह विभागावर जोरदार टीका केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत, त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहम...
पुणे : शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर आता क्राईम कॅपिटल झाले असून, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार पुणे हे गुन्हेगारीच्या बाबतीत देशात पाचव्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढण्यास पोलिस आयुक्तच जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच पोलिस आयुक्...
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अनेक देशांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. भारतातही इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जनलेता अनावश्यक खर्च, प्रवास आणि सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे देशात लॉकडाऊन तर लागणार नाही ना असा ...
म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला पुणे : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील (Pune) हातभट्टी दारुकांडात एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांसह विरोधकांनीही तीव्र संताप व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विषारी द...
पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्याचा कार...
पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्याचा कार...
पुण्यातील हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. "पुण्यात गृहखातं अपयशी असून, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन पुण्यात जे गृहखात्याचा कार...

