'आरक्षण त्यांनाच दिले पाहिजे, ज्यांना त्याची खरंच गरज आहे. माझे आई-वडील सुशिक्षित आहेत, मी स्वतः चांगले शिक्षण घेतले आहे, माझी मुलंही शिकलेली आहेत. मग मी आरक्षणाची मागणी करणे लाजिरवाणे ठरेल. आरक्षण त्या व्यक्तींसाठी आहे, ज्यांना शिक्षण घेता आले नाही आणि ज्यांना त्याची खरी गरज आहे. जर माझी मुलं मुंबईतील चांगल्या शाळेत शिकत असतील आणि चंद्रपूरसारख्या ...
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीसह आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली..सुप्रिया...
महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि इतर अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शेतजमिनीत साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा विचार करता, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमध्ये त्यांनी शेतकऱ्यां...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२१ सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २२ सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या GST रिफॉर्म्सची घोषणा केली. आज पासून जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात बचत उत्सव सुरु झाला आहे असं ते म्हणाले व त्यांनी या बचत उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. विरोधकांकडू...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात जीएसटी सुधारणा बाबत घोषणा केली होती. त्यानंतर जीएसटी परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावरून सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला. ५ टक्के आणि १८ टक्के या दोन टॅक्स स्लॅब ठेवून इतर सर्व स्लॅब कमी करून नागरिकांना मोठा दिलासा दिला. त्याचबरोबर तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सट्...
कोल्हापूर : राज्यात सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, त्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावरही उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सु...
कराड : राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेत आत्तापर्यंत २६ लाख महिलांना वगळण्यात आले असून, ४,९०० कोटींचा भष्ट्राचार झाला आहे, असे आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांनी सांगितले की, सरकार म्हणते की हे पैसे पुरूषांनी काढले, परंतु कोणत्या पुरूषांनी काढले आणि त्यावर काय कार्यवाही झाली, याचे उत्तर सरकारने द्यावेच लागेल. खासदार सुळे कोल्हापू...
राज्यात सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, त्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावरही उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ...
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरामुळं शेतकरी हैराण आहे. मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून आणि जून-जुलैमध्ये अधिवेशनादरम्यान, राज्य सरकारकडे सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील कै श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने आयोजित कोल्हापूरातील 'कर्तृत्ववान स्त्रिया भाग- २' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिले. यावेळी 'स्त्री सक्षमीकरण: आव्हाने आणि संधी' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी जोपर्यंत महिलांना मान सन्मान मिळत नाही आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत सा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२१ सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २२ सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या GST रिफॉर्म्सची घोषणा केली. आज पासून जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात बचत उत्सव सुरु झाला आहे असं ते म्हणाले व त्यांनी या बचत उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. विरोध...
राज्यात सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, त्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावरही उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ...
शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. काळ्या मातीशी इमान राखणारा आणि तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा शेतकरी आज अडचणीत आहे. त्याला तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा. सरकारने याबाबत काही पाऊल उचलले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्...
राज्यात सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, त्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावरही उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ...
महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यावरुन मराठा आणि ओबीसी समाजात प्रचंड तेढ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाबाबत मोठे विधान केले. ज्यांना गरज आहे, त्यांनाच आरक्षण मिळावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मी आरक्षण मागणे लाजिरवाणे ठरेलएनडीटीव्हीच...
मराठा आरक्षण आंदोलनानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCPSP) खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाबाबत एक मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आरक्षणाचा लाभ फक्त अशाच लोकांना मिळायला हवा ज्यांना त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. सुळे यांच्या मते, जर एखादी व्यक्ती आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम ...
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय कलावंत मेळाव्यास उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. आजच्या २१ व्या शतकांत आपली ओळख आणि संस्कृती असलेली लोककला जिवंत ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला जात आहे, त्याबद्दल कलावंतांचे कौतुक केले. तसेच लोक कलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाने सकारात्मक विचार...
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय कलावंत मेळाव्यास उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. आजच्या २१ व्या शतकांत आपली ओळख आणि संस्कृती असलेली लोककला जिवंत ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला जात आहे, त्याबद्दल कलावंतांचे कौतुक केले. तसेच लोक कलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाने सकारात्मक विचार करावा...
Amid the Opposition's repeated claims of vote manipulation, Nationalist Congress Party (SP) MP Supriya Sule said that there is a need to "clean up the system" if there are any gaps. "I see no reason we can't have a debate on data. Need to clean up the system if there are gaps," Ms Sule said at the NDTV Yuva event. Ms Sule's comments come in t...
लाडकी बहीण' योजनेत २६ लाख महिलांना वगळून ४,९०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. सरकारने पुरुषांनी पैसे काढल्याचा दावा केला असला तरी कोणत्या पुरुषांनी हे केले आणि त्यावर काय कारवाई झाली याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

