'राजकारण आणि समाजकारणात माझ्या आयुष्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वर्धा जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे. मी अनेकदा पक्षाला सांगते की कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभेत जायला आवडेल. कारण हा एक भावनिक संबंध आहे. माझी कर्मभूमी बारामतीच राहणार. पण वर्धा जिल्हा, ती माती आणि माझे काय नाते आहे, याबाबत मला शब्दातही सांगता येणार नाहीत, अशी भा...
सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या, म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्वास नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षा...
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसानसंदर्भात सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार आहे. आमचे सगळे पदाधिकारी सर्व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला आणि काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी सुळेंनी राज्य सरकारकडे केली आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर करत पवारसाहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असा सवाल केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप कोणी केला, मला माहित नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहेत. याचा अर्थ आम्ही सगळ्य...
'राजकारण आणि समाजकारणात माझ्या आयुष्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वर्धा जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे. मी अनेकदा पक्षाला सांगते की कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभेत जायला आवडेल. कारण हा एक भावनिक संबंध आहे. माझी कर्मभूमी बारामतीच राहणार. पण वर्धा जिल्हा, ती माती आणि माझे काय नाते आहे, याबाबत मला शब्दातही सांगता येणार नाहीत, अशी भा...
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसानसंदर्भात सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार आहे. आमचे सगळे पदाधिकारी सर्व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला आणि काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी सुळेंनी राज्य सरकारकडे केली आहे.
सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या, म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्वास नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षा...
महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचं अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Supriya Sule on Devendra Fadnavis) जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. 26/11 हल्ल्यातील शहीदांना वाहिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केले. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणवर कोणतंही विधेयक अधिवेश...
[Maharashtra Times]यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी; प्रितीसंगमावर सुप्रिया सुळे यांच्याकडून आदरांजली
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त सुप्रिया सुळे प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर सुप्रिया सुळेंनी आदरांजली वाहिली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त सुप्रिया सुळे प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर सुप्रिया सुळेंनी आदरांजली वाहिली.
शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलं. मुलांना वकील केलं असतं तर पैसे वाचले असते, अशी फटकेबाजी सुळेंनी केली. सुप्रिम कोर्टात गेल्यानंतर मजा येते, शिकायला मिळतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
आरक्षणाचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. त्या मुद्द्यावर राज्य सरकारने स्वतंत्र खास अधिवेशन बोलविण्याची गरज आहे. त्यात आम्ही ताकदीने मत मांडूच. कारण आम्ही त्याला पाठिंबा देत आहोत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने मराठा, धनगर, मुस्लिमसह लिंगायत समाजाच्या मागण्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट ...
शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलं. मुलांना वकील केलं असतं तर पैसे वाचले असते, अशी फटकेबाजी सुळेंनी केली. सुप्रिम कोर्टात गेल्यानंतर मजा येते, शिकायला मिळतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलं. मुलांना वकील केलं असतं तर पैसे वाचले असते, अशी फटकेबाजी सुळेंनी केली. सुप्रिम कोर्टात गेल्यानंतर मजा येते, शिकायला मिळतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
महाराष्ट्रात दोनशे आमदारांचे सरकार स्थैर्य देऊ शकत नसून, राज्यात प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात असून, प्रगतीचा वेग मंदावत असल्याची बाब चिंताजनक असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. गृहमंत्र्यांचे काम त्या दर्जाचे दिसत नसल्याचे सांगत सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्ह...
आरक्षणाचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. त्या मुद्द्यावर राज्य सरकारने स्वतंत्र खास अधिवेशन बोलविण्याची गरज आहे. त्यात आम्ही ताकदीने मत मांडूच. कारण आम्ही त्याला पाठिंबा देत आहोत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने मराठा, धनगर, मुस्लिमसह लिंगायत समाजाच्या मागण्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट ...
संस्कार काय असतात आणि मराठी संस्कृती काय असते ते यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. चव्हाणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन चालत राहिलो तर राज्यात सध्या सुरू असलेल्या गोष्टी खरंच अस्वस्थ करणाऱ्या आहेत. यामुळे मायबाप जनतेचे नुकसान होत आहे. २०० आमदारांचं एक सरकार आहे, पण ते स्थीर नाही. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होत आहे, अशा...
कार्तिकी एकादशीनिमित्त सुप्रिया सुळे विठुराया चरणी नतमस्तक झाल्या. सुप्रिया सुळे विठुराया चरणी लीन झाल्या. सुप्रिया सुळेंचं स्वागत करुन त्यांचं मानपान करण्यात आलं. कार्तिकी एकादशीनिमित्त सुप्रिया सुळेंनी विठुरायाचं दर्शन घेतलं.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये भांडणे सुरू असल्याचा आरोप सुळेंनी केला. राज्यात दुष्काळ असताना सरकारमध्ये भांडणे बंद करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमच्या पदरात विकास कधी पडेल? असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.