समाजाच्या भल्यासाठी वृत्तवाहिन्यांनी नेत्यांची वायफळ वक्तव्य दाखविणे बंद केली पाहिजे, तरच राजकीय नेते असे वादग्रस्त बोलणे बंद करतील. आमच्यावर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सुसंस्कृत राजकारणाचे संस्कार आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही बेताल वक्तव्याबाबत सुरू आहे ते अत्यंत चुकीचे आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे ...
[Maharashtra Times]यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी; प्रितीसंगमावर सुप्रिया सुळे यांच्याकडून आदरांजली
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त सुप्रिया सुळे प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर सुप्रिया सुळेंनी आदरांजली वाहिली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त सुप्रिया सुळे प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर सुप्रिया सुळेंनी आदरांजली वाहिली.
शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलं. मुलांना वकील केलं असतं तर पैसे वाचले असते, अशी फटकेबाजी सुळेंनी केली. सुप्रिम कोर्टात गेल्यानंतर मजा येते, शिकायला मिळतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलं. मुलांना वकील केलं असतं तर पैसे वाचले असते, अशी फटकेबाजी सुळेंनी केली. सुप्रिम कोर्टात गेल्यानंतर मजा येते, शिकायला मिळतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलं. मुलांना वकील केलं असतं तर पैसे वाचले असते, अशी फटकेबाजी सुळेंनी केली. सुप्रिम कोर्टात गेल्यानंतर मजा येते, शिकायला मिळतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
संस्कार काय असतात आणि मराठी संस्कृती काय असते ते यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. चव्हाणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन चालत राहिलो तर राज्यात सध्या सुरू असलेल्या गोष्टी खरंच अस्वस्थ करणाऱ्या आहेत. यामुळे मायबाप जनतेचे नुकसान होत आहे. २०० आमदारांचं एक सरकार आहे, पण ते स्थीर नाही. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होत आहे, अशा...
हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्राची मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. परिणामी मराठी माणसांवर दिल्लीच्या बादशहाने कितीही अन्याय केला तरी हा महाराष्ट्र कधीही त्याच्यासमोर झुकला नाही आणि पुढे झुकणारही नाही. त्यामुळे ही मराठी अस्मिता वाचवण्यासाठी हा लढा लढू आणि आगामी निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांकडून आता यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा वापर केला जातोय, अशी दबक्या आवा...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांकडून आता यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा वापर केला जातोय, अशी दबक्या आवाजात चर...