खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.यावेळी रस्त्यातून जाताना कामावर जाणाऱ्या महिलांनी गाडी थांबवत सेल्फी देण्याची विनंती केली.यावेळी त्यांनी महिलांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्यासोबत सेल्फी काढले.त्यांचे हे प्रेम मनाला उर्जा देणारे आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.या प्रेमामुळेच मला १५ वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघ...
सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? 'जे ज्याच्या हक्काचे आहे ते त्याच्याकडे राहिले पाहिजे, ही माझी भूमिका आहे; परंतु आता पक्ष कोणाचा यावरून न्यायालय आणि आयोगापुढे कामकाज सुरू आहे. पक्ष हातातून गेला तरी आम्ही पुन्हा तयारी करू,' असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. बारामती तालुक्याच्या गावभेट दौर्यात त्या पत्रकारांशी...
कॅबिनेटमध्ये मंत्री एकमेकांशी चर्चाच करत नाहीत. सत्तेतील दोन मंत्री माध्यमांतून एकमेकांवर टीका करतात. याचा अर्थ कॅबिनेटमध्ये त्यांचे बोलणे होत नाही. पण, या सगळ्यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एकत्र बसवावे. अधिवेशन बोलावत मार्ग काढावा,' असे मत त्यांनी व्यक्त केले. 'राज्यातील दुष...
ऑन अजित पवार - प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा,हे वाटणं यात गैर काय ? ऑन अजित पवार स्टेटमेंट - मी याबाबत ऐकलं नाही..ते नक्की काय बोलले हे नंतर समजून घेईल ऑन वर्धा निवडणूक - मी असं म्हणाले नाही,माझं पूर्ण व्यक्तव्य ऐकून घ्या.बारामती ही माझी कर्मभूमी आहे,मात्र माझा पुणे जिल्हा सोडून जर कोणता जिल्हा असेल तर तो वर्धा आहे. - मी वर्षातून दो...
कॅबिनेटमध्ये मंत्री एकमेकांशी चर्चाच करत नाहीत. सत्तेतील दोन मंत्री माध्यमांतून एकमेकांवर टीका करतात. याचा अर्थ कॅबिनेटमध्ये त्यांचे बोलणे होत नाही. पण, या सगळ्यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एकत्र बसवावे. अधिवेशन बोलावत मार्ग काढावा,' असे मत त्यांनी व्यक्त केले. 'राज्यातील दुष...
अदृश्य शक्तीची सुरुवात एकनाथ शिंदे यांनी केली त्यामुळे कुठेतरी अदृश्य शक्ती आहेच, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे, तसेच यावेळी अजित पवार गटावर आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असेही सुळे म्हणाल्या आहेत, यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जात बंद क...
माजी लढाई शिंदे सेना किंवा अजित पवार गटाशी नसून दिल्लीत असणाऱ्या अदृश्य शक्ती भारतीय जनता पक्षा बरोबर आहे. आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नसून सत्ता आल्यावर सेवा,सन्मान व स्वाभीमान या तीन तत्वानुसार काम करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे अचानक शिर्डीत आल्या. स्थानिक नेत्यांनी पळापळ करत साईदर्शनाची व्यवस्था केली अन् त्या साईंसमोर नतमस्तक झाल्या. कार्यक्रम नियोजित नसला तरी, मला दर्शनाला बोलावणे हा दैवी चमत्कारच असावा, अशी अपेक्षा सुप्रियाताईंनी व्यक्त केली. त्याचे झाले असे, पुण्यावरून पारोळा येथे माजीमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या सभेसाठी सुप्रियाताई ...
पुण्याहून पारोळ्याला जाताना हवामानात बिघाड झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचे हैलिकॉप्टर शिर्डीत उतरले.यावेळी त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले, तसेच राज्य सरकारवर सडकून टिका करत सर्व राज्यनेत्यांना महाराष्ट्राची संस्कृती आणि चौकट जपण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खोके सरकार, दिल्ली वारी, अशा टिका केल...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं शिर्डीत साईदर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच शिर्डी येथे श्री साईबाबा मंदिर परिसरात आदरणीय पवार साहेब व सहकारी यांचे नाव असलेली कोनशीला पाहिली. साहेबांनी नेहमीच तीर्थक्षेत्रे विकसित करताना भाविकांची सोय कशी होईल याकडे आवर्जून लक्ष दिले. हि को...
खासदार सुप्रिया सुळे पारोळा येथे शेतकरी मेळावासह विविध विकास कामांच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणार होत्या.मात्र खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरने येण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला.दौरा रद्द झाल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी फोनवरून कार्यक्रमांना येऊ न शकल्यामुळे जनतेची माफी मागितली.माजी मंत्री सतीश पाटील यांनी ...
खासदार सुप्रिया सुळे पारोळा येथे शेतकरी मेळावासह विविध विकास कामांच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणार होत्या.मात्र खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरने येण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला.दौरा रद्द झाल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी फोनवरून कार्यक्रमांना येऊ न शकल्यामुळे जनतेची माफी मागितली.माजी मंत्री सतीश पाटील यांनी लाऊडस्...
खासदार सुप्रिया सुळे पारोळा येथे शेतकरी मेळावासह विविध विकास कामांच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणार होत्या.मात्र खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरने येण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला.दौरा रद्द झाल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी फोनवरून कार्यक्रमांना येऊ न शकल्यामुळे जनतेची माफी मागितली.माजी मंत्री सतीश पाटील यांनी लाऊडस्...
खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.यावेळी रस्त्यातून जाताना कामावर जाणाऱ्या महिलांनी गाडी थांबवत सेल्फी देण्याची विनंती केली.यावेळी त्यांनी महिलांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्यासोबत सेल्फी काढले.त्यांचे हे प्रेम मनाला उर्जा देणारे आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.या प्रेमामुळेच मला १५ वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघ...
सु्प्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी केलीय. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज...
सुप्रिया सुळेंचे विधान! Shirdi News : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत मोठे विधान केले आहे. पुण्याहून हेलिकॉप्टरने पारोळ्याला जात असताना खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर काकडी विमानतळावर उतरावे लागले. यावेळी त्यांनी साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी राष्ट्रवादी कोण...
उद्धव ठाकरे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. त्याचवेळी ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. त्यामुळं त्यांचा आदर केला पाहिजे, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. कोणावरही भाष्य करताना प्रत्येकानं चौकटीत राहूनचं भाष्य करावं, असा सल्ला देखील सुळे यांनी यावेळी बोलताना दिला आहे. शिर्डीत साईदर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद ...
महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचं अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Supriya Sule on Devendra Fadnavis) जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणवर कोणतंही विधेयक अधिवेशनात आलं तर आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत,
महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे.सत्तेत असणारे, २०० आमदार असणारे सरकार जे दुर्दैवाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा गैरवापर करून सत्तेत आले आहे. ते आज महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचे पाप दिल्लीतील अदृश्य शक्ती करते. जी महाराष्ट्राच्या विरोधात आहे. दुसऱ्या कुठल्या राज्यात असे होत नाही. जातीजातीत तेढ निर्माण होतंय. राज्यातले उद्योग इतर राज्यात पळवल...