राज्यात दोन वर्षांपूर्वी सत्तांतर नाट्य घडले. शिवसेनेत उभी फुट पडली. भाजप-शिंदे सेनेचे सरकार सत्तारुढ झाले. त्यानंतर नाही, हा म्हणता म्हणता राष्ट्रवादीतही फुट पडली. सहकाऱ्यांसह अजितदादा महायुतीत सहभागी झाले. त्यांनी दोन वर्षानंतर सत्ता नाट्यवेळी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कसे भेटायला जायचो. वेशांतर करायचो याची माहिती माध्यमांना दिल...
महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला दहा वेळा वेश बदलून गेलो होतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विमानतळ प्रशासन, हवाई कंपनी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला धारेवर धरलं आहे. सुरक्...
महायुतीबरोबर जाण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जात असताना मास्क आणि टोपी घालून म्हणजे वेश बदलून दिल्लीला जात असायचे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत त्यांनीच पत्रकारांबरोबरच्या अनौपचारिक गप्पामध्ये सांगितल्याचं बोललं जातं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरु ...
महायुतीबरोबर जाण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जात असताना मास्क आणि टोपी घालून म्हणजे वेश बदलून दिल्लीला जात असायचे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत त्यांनीच पत्रकारांबरोबरच्या अनौपचारिक गप्पामध्ये सांगितल्याचं बोललं जातं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. ...
एअरलाईनचीही चौकशी व्हायला हवी-सुळे []'वेशांतर करून अमित शाहांना दिल्लीला भेटायला जायचो', या अजित पवारांच्या विधानाने विरोधकांना कोंडीत पकडण्याची आयती दिली आहे. खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्ला चढवला आहे. अजित पवार नाव बदलून करणे, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सांगत भाजपला काही सवाल सुप्रिया सु...
महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला दहा वेळा वेश बदलून गेलो होतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विमानतळ प्रशासन, हवाई कंपनी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला धारेवर धरलं आहे. सुरक्...
महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला दहा वेळा वेश बदलून गेलो होतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विमानतळ प्रशासन, हवाई कंपनी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला धारेवर धरलं आहे....
मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अनेक भागात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.खडकवासला धरणातून पाणी सोडणार याची पूर्वकल्पना का दिली नाही? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अनेक भागात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.खडकवासला धरणातून पाणी सोडणार याची पूर्वकल्पना का दिली नाही? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अनेक भागात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.खडकवासला धरणातून पाणी सोडणार याची पूर्वकल्पना का दिली नाही? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अनेक भागात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.खडकवासला धरणातून पाणी सोडणार याची पूर्वकल्पना का दिली नाही? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे आज संसदेत बरसल्या. पुणे पावसाच्या मुद्यावरुन त्या थेट भिडल्या. त्या म्हणाल्या, "पुण्यात ज्या प्रकारची कामं झालीत, त्यामुळे पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही. नद्यांच्या पात्रांजवळ जास्त पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, मेट्रोची काम झालीत, यावेळी नाल्याचं प्लॅनिंगच नाही झालं मी नेहमी सांगत आलीय, विकास कामाच्याबाबतीत हलगर्जीपणा नक...
सुप्रिया सुळे आज संसदेत बरसल्या. पुणे पावसाच्या मुद्यावरुन त्या थेट भिडल्या. त्या म्हणाल्या, "पुण्यात ज्या प्रकारची कामं झालीत, त्यामुळे पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही. नद्यांच्या पात्रांजवळ जास्त पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, मेट्रोची काम झालीत, यावेळी नाल्याचं प्लॅनिंगच नाही झालं मी नेहमी सांगत आलीय, विकास कामाच्याबाबतीत हलगर्जीपणा नक...
पुण्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शहरात ऑरेंज अलर्ट असतानाही नागरिकांना पूर्व सूचना का दिली गेली नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेत उपस्थित केला.
मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अनेक भागात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.खडकवासला धरणातून पाणी सोडणार याची पूर्वकल्पना का दिली नाही? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
पुण्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शहरात ऑरेंज अलर्ट असतानाही नागरिकांना पूर्व सूचना का दिली गेली नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेत उपस्थित केला.
पुण्यात मागील २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. घाटमाथ्यावरही पावसाची बॅटिंग सुरु असल्याने शहरातील नद्यांना पूर आला आहे. या नद्यांनी आपली पातळी ओलांडली असून अनेक नागरी भागात पाण्याने प्रवेश केला आहे. त्यामुळे अखेर लष्कर आणि NDRF चे जवान बोलावण्यात आले आहे. याच मुद्द्यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सवाल विचारला.
ये आम बजट एक अप्रैल से लागू माना जाएगा जो कि अंतरिम बजट की जगह लेगा. इस आम बजट ने साफ़ संकेत दिए हैं कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की प्राथमिकताओं में बदलाव आया है.मोदी सरकार के नए बजट में ग्रामीण विकास, कौशल, नौकरियों और कृषि के मद में रक़म को बढ़ाया गया है. लेकीन इस बजेट पर सुप्रिया सुलेजीने सरकारपर तंज कसा है.
In her Lok Sabha speech, NCP's Wednesday demanded govt to conduct population census which has which was supposed to take place in 2021. 'They (BJP) talked about women and how much more they want to do and how they've got the women Reservation Bill which is still not implemented but unless you do the census how are you going to implement the bill,' ...
n her Lok Sabha speech, NCP's Wednesday demanded govt to conduct population census which has which was supposed to take place in 2021. 'They (BJP) talked about women and how much more they want to do and how they've got the women Reservation Bill which is still not implemented but unless you do the census how are you going to implement the bill,' s...

