महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर २ आठवड्यांनी महायुती सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पुढची पाच वर्ष त्यांनी राज्याची सेवा करावी. महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या कुठल्या राज्याला त्यांनी देऊ नये, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या...
सुप्रिया सुळे यांचा सवाल विधानसभेत लागलेला निकाल मान्य नसल्याने सोलापूरमधील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान आयोजित केले होते. मात्र प्रशासनाने या ठिकाणी जमावबंदी लागू करत मोठ्या पोलीस फौजफाट्यात हे मतदान रोखले. त्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला एक संतप्त सवाल केला आहे. "चॅनेल पोल घे...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काल 12 दिवसांनी सरकार स्थापन झालं. 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी झाला. महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ ठरल्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे गेलं. विधानसभा निवडणुकीत भाजपचे 132 आमदार निवडून आले. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपला मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्र राज्याच...
महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. महायुतीचा शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीने राज्यात सरकार स्थापन केलं. मुंबईतील आझाद मैदानावर...
महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर मंडळींकडून जाणून घेऊयात महाराष्ट्राचा अजेंडा! कशी असेल महाराष्ट्राची भविष्यातील वाटचाल? राज्याच्या भरभराटीसाठी काय आहेत प्लॅन? खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून जाणून घेऊयात अजेंडा महाराष्ट्राचा
इंडिया टुडे ग्रुपच्या 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2024' या कार्यक्रमात देशातील अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात नेते, अभिनेते सहभागी होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर पक्षाचा अजेंडा काय आहे, सांगतायेत खासदार सुप्रिया सुळे ..
दाैंड येथे आयोजित इ.पी.एस ९५ पेन्शनरांचा राजव्यापी मेळाव्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवली होती, यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. इपीएस ९५ पेन्शनधारकांसाठी संसदेत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. विशेष म्हणजे इपीएस ९५ पेन्शनधारकांचा प्रश्न त्यांच्या हक्काच्या पैशावर जे व्याज येते त्यावरच सुटू शकतो, असे सुळे यांनी ...
राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे. .लोक...