खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप बारामती : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक असून राज्य सरकारचे त्याकडे अजिबात लक्ष नाही. गेल्या काही वर्षात नागपूर हे गुन्हेगारीचे केंद्र होते. आता मात्र ते केंद्र पुण्याकडे आल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. बारामती संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या...
अयोध्येतल्या निकालानंतर सुप्रिया सुळेंनी भाजपला डिवचलं बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संविधान समता दिंडीला भेट दिली. शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील संविधान समता दिंडीला भेट दिली. या दिंडीला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनीही हजेरी ला...
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, 'गेल्या 18 वर्षांपासून मी पालखी सोहळा अनुभवत आहे. पांडुरंगापुढे नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत असते. विठ्ठलाकडे चांगला पाऊस पडू दे ,बळीराजा सुखी होऊदे हेच साकडे...
सुप्रिया सुळे यांचा आरोप शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके देखील अहमदनगर येथे आंदोलनास बसले आहेत. तर लंके यांच्या नेतृत्वात "शेतकरी जन आक्रोश" आंदोलनाचा रविवार (ता.७) तिसरा दिवस आहे. यावरून खासदार सुप्रिया...
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, 'गेल्या 18 वर्षांपासून मी पालखी सोहळा अनुभवत आहे. पांडुरंगापुढे नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत असते. विठ्ठलाकडे चांगला पाऊस पडू दे ,बळीराजा सुखी होऊद...
राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाज...
काटेवाडीतलं घर हे कुठल्याही व्यक्तीचं घर नाही. ते शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे. त्यामुळे त्या घरावर आमचा सगळ्यांचा हक्क आहे. माझ्या बाकीच्या भावंडांनाही वाईट वाटतं की हे आपलं घर आहे. माझ्या आशाकाकी तिथे राहतात. मी इथे आधी येत नव्हते. मात्र यावर्षी संसदेत काम सुरु होतं. ज्या दिवशी पालखी दिवेघाटात होती तेव्हा पंतप्रधानांचं भाषण होतं म्...
राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाज...
अयोध्येतल्या निकालानंतर सुप्रिया सुळेंनी भाजपला डिवचलं सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी पूर्ण वारी करत नाही. मी हौशे नवशे त्यातील एक आहे. गेल्या 18 वर्षांपासून मी पालखीत चालते. यंदा दिवे घाटाची पालखी चुकली. पालखी हा राजकीय विषय नाही तर तो आमच्या आस्थेचा विषय आहे. पांडूरंग एकच असा देव आहे की जो म्हणतो माझ्याकडे येऊ नका, मी स्वतः दर्शन द्यायला येतो. सु...
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी पूर्ण वारी करत नाही. मी हौशे नवशे त्यातील एक आहे. गेल्या 18 वर्षांपासून मी पालखीत चालते. यंदा दिवे घाटाची पालखी चुकली. पालखी हा राजकीय विषय नाही तर तो आमच्या आस्थेचा विषय आहे. पांडूरंग एकच असा देव आहे की जो म्हणतो माझ्याकडे येऊ नका, मी स्वतः दर्शन द्यायला येतो. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संविधान आणि आपले संत यांचे वि...
अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी जाऊन सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी आशा काकांची घेतली भेट... मी अजित पवारांच्या घरी नाही तर आशा काकींच्या घरी गेले होते.... दरवेळेस मी काटेवाडीत आल्यावर आशा काकांची भेट घेतली... काटेवाडीत दादांची माझी भेट झाली नाही..दरम्यान सुप्रिया सुळे यांनी यानिमित्ताने माध्यमांशी संवाद साधला
ट्रिपल इंजिन सरकार काहीही करेल. जे सत्तेत आहेत ते ब्लॅकचे व्हाइट करण्याची एजन्सी झाली असल्याची सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भाजपच्या काही लोकांनी आंदोलन केले, पण कधी कॉम्परोमाईज केलं नाही. हा नवीन भाजप असल्याचे सुळे म्हणाल्या. मुंबई हिट अँड रन प्रकरणावरही सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पोलीस महिलेचे अश्रू सरकारला दिसत नाही का? पुण्यात पेट्रोल अंगावर...
राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाज...
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात सुप्रिया सुळे यांनी लिहिलं आहे की, महानगरपालिका पातळीवरील निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे महानगर पालिकेमधील प्रभागांना लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या समस्या, जसे की लाईट, पाणी, रस्ते, ड्रेनेज, सुरक्षा, वाहतूक कोंडी यासारख्या समस्या त्यांना लोकसभा व विधानसभा प्रतिनिध...
सुप्रिया सुळेंनी सांगितला नवीन फुल फॉर्म! पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या महायुती सरकारला आता एमबीबीएस हे नवं नाव दिलं असून त्याचा लॉगफॉर्मही सांगून टाकलाय. राज्यातलं हे सरकार म्हणजे एमबीबीएस अर्थात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार सरकार असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आज त्यांनी खडकवासला मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नासा...
सुप्रिया सुळेंचं वक्तव्य जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातहून बस मागविण्यात आली. ज्याचे पडसाद विधान परिषदेत आणि विधानसभेतही उमटलेले पाहण्यास मिळाले. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते आहे. महाराष्ट्र सरकार गुजरातधार्जिणे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मुंबईत होणाऱ्या मिरवणुकीसाठी गुजरातहून...
पुणे : समाविष्ट गावातील मिळकतधारकांना जास्त कर लावण्यात आला आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी पिंपरी चिंचवड प्रमाणे करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर करू असे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले होते. आता आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांनी दिलेला ...
महाराष्ट्रातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर बारामतीच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात महिलांना 1500 रुपयांचा फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला. संसदेचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर सुप्रिया सुळे आज पु...
SUPRIYA SULE यांचे सरकारवर ताशेरे १५०० रुपयांमध्ये महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पुणे (Pune) येथे माध्यमांशी संवाद साधतांना विचारला. आचारसंहितेमुळे मागील ३ ते ४ महिने कोणताच रिव्ह्यू घेता आला नाही. रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे. त्यामधील दोन सेशन पार्लिमेंट सेशनमध्ये गेले. गडक...
शिंदे सेनेत गेलेले व खासदार म्हणून निवडून आलेले रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला टीकेची झोड उठवली आहे. सुप्रिया सुळे यांनी आज वायकर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. रवींद्र वायकर यांच्या कुटुंबाला कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं आहे हे आम्ही स्वत: पाहिलं आहे. आता पोलीस ...