Spoke on the Supplementary Demands for Grants in the Lok Sabha today, making the following observations:Appreciated the reduced value and improved organisation of this batch of Supplementary Demands for Grants in comparison to previous years.
संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे. महाराष्ट्राचा प्रत्येक मुद्दा, सुप्रिया सुळेंनी भाषण गाजवलं.कांदा 1500 रूपयांवर, शेतकरी रडतोय; सुळेंनी...
संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे. महाराष्ट्राचा प्रत्येक मुद्दा, सुप्रिया सुळेंनी भाषण गाजवलं.कांदा 1500 रूपयांवर, शेतकरी रडतोय; सुळेंनी...
संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे. महाराष्ट्राचा प्रत्येक मुद्दा, सुप्रिया सुळेंनी भाषण गाजवलं.कांदा 1500 रूपयांवर, शेतकरी रडतोय; सु...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र दिल्ली : उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अवघ्या चार किलोमीटर अंतरासाठी या भागातील नागरिकांना तब्बल नव्वद ते शंभर किलोमीटरचा वळसा पडत असल्याने याठिकाण...
दिल्ली : उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अवघ्या चार किलोमीटर अंतरासाठी या भागातील नागरिकांना तब्बल नव्वद ते शंभर किलोमीटरचा वळसा पडत असल्याने याठिकाणी पूल अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्र...
उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अवघ्या चार किलोमीटर अंतरासाठी या भागातील नागरिकांना तब्बल नव्वद ते शंभर किलोमीटरचा वळसा पडत असल्याने याठिकाणी पूल अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय रस्ते ...
बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला तीन आठवड्यांपासून गृहमंत्री नाहीत. माझी अपेक्षा होती की एवढं मोठं बहुमत जर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांना दिलं आहे तर त्यांनी कामाला लागायला हवं होतं असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. मी सरकारवर टीका करणार नाही. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं आहे. म...
बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला तीन आठवड्यांपासून गृहमंत्री नाहीत. माझी अपेक्षा होती की एवढं मोठं बहुमत जर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांना दिलं आहे तर त्यांनी कामाला लागायला हवं होतं असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं आहे. मी रोज चॅनल्सवर रुसवे-फुगवे पाहिले आहेत. जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलं जातं. कामाला लागण्याऐवजी हे सरकार रुसव्या फुगव्यांमध्ये अडकलं आहे. महाराष्ट्रात खूप मोठी आव्हानं आहेत. जीडीपी कमी झाला आहे. राज्यासमोर आणि देशासमोर खूप आव्हानं आहेत. बेकारी, अर्थव्यवस्था यावर या सरकारने गांभीर्याने चर्च...
A witty remark by Union Minister Ashwini Vaishnaw during a parliamentary session on December 11 left NCP leader Supriya Sule visibly irked. While the specifics of the exchange were not disclosed, Sule's sharp reaction underscored the heated atmosphere in the ongoing session.
लोकसभेत काय घडलं? राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या कामावर समाधान व्यक्त करत, संसदेत रेल्वे मंत्र्यांची प्रशंसा केली. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातिल रेल्वे सेवेवर अधिक भर द्यावा. अशी मागणी देखील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.
पाहा संसदेत काय घडलं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या कामावर समाधान व्यक्त करत, संसदेत रेल्वे मंत्र्यांची प्रशंसा केली. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातिल रेल्वे सेवेवर अधिक भर द्यावा. अशी मागणी देखील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.
आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. शांततेत बंद सुरू असताना अचानकपणे जमाव आक्रमक झाला. परभणी शहरात दगडफेक, रस्त्यांवर जाळपोळीचे प्रकार घडले. आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार कराव...
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या कामावर समाधान व्यक्त करत, संसदेत रेल्वे मंत्र्यांची प्रशंसा केली. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातिल रेल्वे सेवेवर अधिक भर द्यावा. अशी मागणी देखील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.
संसदेत सुळे आक्रमक, मंत्र्यांच्या वेगळ्या उत्तराने तर चकितच झाल्या! संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे.
आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. शांततेत बंद सुरू असताना अचानकपणे जमाव आक्रमक झाला. परभणी शहरात दगडफेक, रस्त्यांवर जाळपोळीचे प्रकार घडले. आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागल...
प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी अक्षय ऊर्जेचा अखंड स्रोत आहात. एखाद्या अविचल दीपस्तंभाप्रमाणे तुम्ही आम्हाला मार्ग दाखवित असता. तुम्ही दाखवून दिलेल्या लोककल्याणाच्या वाटेवरुन चालण्याचा आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत. तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने दिर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!
खा. सुप्रिया सुळे यांच्या मागणीला यश दिल्ली : दाैंड रेल्वेस्थानकावर याअगोदर ८० रेल्वेगाड्या थांबत होत्या, त्यांची संख्या एकदम अर्ध्याने कमी करण्यात आली असून सध्या याठिकाणी केवळ ४० रेल्वेगाड्या थांबत आहेत. या दौंड स्थानकबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील जेजुरी, नीरा आणि अन्य स्थानकांवरील रेल्वेगाड्यांचे थांबे कमी न करता वाढवण्याची गरज आहे, अशी माग...
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मागणीला रेल्वे मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद दिल्ली : दाैंड रेल्वेस्थानकावर याअगोदर ८० रेल्वेगाड्या थांबत होत्या, त्यांची संख्या एकदम अर्ध्याने कमी करण्यात आली असून सध्या याठिकाणी केवळ ४० रेल्वेगाड्या थांबत आहेत. या दौंड स्थानकबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील जेजुरी, नीरा आणि अन्य स्थानकांवरील रेल्वेगाड्यांचे थां...