महाराष्ट्र

जलसंपदा विभाग आणि प्रशासनात समन्वय नसल्यानेच नदीकाठच्या नागरिकांना अतिवृष्टीचा तडाखा

खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप: तात्काळ मदत पुरवण्याची सरकारकडे मागणी पुणे : स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागामध्ये समन्वय नसल्यामुळेच कालच्या पावसात नदीकाठच्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून बाधित कुटूंबियांना सरकारने तातडीने मदत पुरवावी, अशी मागणी केली आहे. बुधवारी आणि गुरुवारी पुणे आणि आसपासच्य...

Read More
  849 Hits