बियाणे उद्योगाच्या परराज्यात स्थलांतरित होण्यावरून खा. सुळे यांचे सरकारला खडे बोल

बियाणे उद्योगाच्या परराज्यात स्थलांतरित होण्यावरून खा. सुळे यांचे सरकारला खडे बोल

पुणे : जालना जिल्ह्यातील बियाणे उद्योगाचे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात स्थलांतरित होण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच बियाणे उद्योग शेजारच्या राज्यात जात आहे. ही नक्कीच भूषणावह बाब नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जालना जिल्ह्यातील बियाणे उद्योग तेलंगणा आज आंध्र प्रदेशात स्थलांतरित ह...

Read More
  199 Hits