महाराष्ट्र

मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पुणे : महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याच्या वृत्तांमुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली असून याबाबत सरकारने तातडीने काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. राज्यात तसेच देशातील मु...

Read More
  493 Hits