[saamtv]दुष्काळ, अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत

दुष्काळ, अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत

सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी राज्यात आधी दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दुहेरी नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. संकटाच्या वेळी शेतकऱ्यांची पाठीशी असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. नुकसानग्रस्त भागात सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी सुप...

Read More
  75 Hits