शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील कै श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने आयोजित कोल्हापूरातील 'कर्तृत्ववान स्त्रिया भाग- २' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिले. यावेळी 'स्त्री सक्षमीकरण: आव्हाने आणि संधी' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी जोपर्यंत महिलांना मान सन्मान मिळत नाही आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत सा...
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र आणि राज्य सरकारने या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र आणि राज्य सरकारने या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र आणि राज्य सरकारने या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.