[TV9 Marathi]राज्यात सारखंच तणावपूर्ण वातावरण कसं असू शकतं?

राज्यात सारखंच तणावपूर्ण वातावरण कसं असू शकतं?

सर्व घटनेला गृह विभाग जबाबदार- खासदार सुप्रिया सुळे   मुंबई: चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेटसारख्या गजबलेल्या भागात झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...

Read More
  128 Hits