महाराष्ट्र

देश

[sarkarnama]धर्मेंद्र प्रधानांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या 'त्या' विधानावरून सुप्रिया सुळेंचं भाजपवर टीकास्त्र, म्हणाल्या...

Supriya Sule and Dharmendra Pradhan : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ''समर्थ रामदास नसते, तर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते,'' असं विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आता खासदार सुप्रिया सुळे यांचीही ...

Read More
  843 Hits