महाराष्ट्र

[ABP MAJHA ]तज्ञांनुसार ब्रिटनमधील वाघनखं शिवरायांची खरी वाघनखं नाहीत- सुप्रिया सुळे

वाघनखावरून राजकारण सूरु आहे. मुळात महाराष्ट्र आणि देशासमोर महागाई, बेरोजगारी ही मोठी आव्हाने आहेत. एलपीजीचे भाव वाढले आहेत. पावसामुळे प्रचंड नुकसान झालं, महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. हे सगळे प्रश्न असताना इतिहासकार ज्याप्रमाणे म्हणतात, त्याप्रमाणे ते तज्ञ आहेत. त्यांनी वाघनखं संदर्भात आपले विचार व्यक्त करायला पाहिजे असे खासदार सुप्रिया सु...

Read More
  520 Hits