केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक आराखड्यातील तरतुदींनुसार महायुती सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय जाहीर केला. पाचवी किंवा सहावीनंतर येणारा हिंदी भाषेचा विषय पहिलीपासूच शिकवण्यात येणार असल्याने विरोधकांनी यावर संताप व्यक्त केला. दुसरीकडे, शरद पवार गटाच...
परभणी, डॉ.धनाजी चव्हाण : काळानुसार शिक्षण प्रणालीमध्ये बदल आवश्यक असतो, याच अनुषंगाने केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. यासहित स्किल इंडिया संकल्पना देखील राबविण्यास सुरुवात केली, पण आज आपण प्रत्यक्षात पाहत आहोत की नवीन शैक्षणिक धोरण असो की स्किल इंडिया या दोन्ही योजना फेल ठरल्या आहेत. द...