तेवढी बदनामी महायुती सरकारच्या दीडशे दिवसांमध्ये झाली पुणे - 'महाराष्ट्राच्या ७० वर्षांच्या इतिहासात जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी महायुती सरकारच्या दीडशे दिवसांमध्ये झाली आहे. गाव, वाडी, वस्तीपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे.. दर 50 दिवसांनी एखादी विकेट जातेय, सरकारने नेमके काय चालवले आहे? अशा शब्दात राष्ट्रवाद...

