महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांनाच सवाल केला. आज संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात त्या बोलत होत्या....
महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांनाच सवाल केला. आज संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात त्या बोलत होत्या....
महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांनाच सवाल केला. आज संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात त्या बोलत ह...
महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांनाच सवाल केला. आज संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात त्या बोलत होत्या....
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मारकडवाडीतील मतदान आणि साताऱ्यातील पराभव याचं उदाहरण दिलं. त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरे यांचा देखील उल्लेख केला.
सुप्रिया सुळे यांनी बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा अशी जोरदार मागणी केली. "धैर्येशील मोहिते माढातून विजयी झाले. सोलापुरातून उत्तम जानकर आमदार बनले. सोलापूरमधून. त्यांच्या मते त्यांना जी मते मिळाली मरकडवाडी. मी निवडून आलो. पण पाहिजे तेवढे मते मिळाली नाही. त्यांना परत निवडणूक हवी. बॅलेट पेपरवर हवी. पण निवडणूक घेतली जात नाही. बॅलेट पेपरवर निवड...
राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान यंत्रांचा वापर बंद करून पुन्हा मतपत्रिका व मतपेटीद्वारे मतदान घेण्याची मागणी येथील पत्रकार परिषदेत केली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे उत्तम जानकर विजयी झाले. पण त्यांना अपेक्षित असलेली मते मिळाली नाहीत. मतपत्रिकेद्वारे पुन...
विरोधी पक्षनेते राहुल गांधींची आज पत्रकार परिषद पार पडतेय. दिल्लीतून होणाऱ्या या पत्रकार परिषदेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची हजेरी असेल, निवडणूक आयोग, ईव्हीएम मशीन, मतदार नोंदणीसह दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. लोकसभेत बोलताना राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि शिर्ड...
विरोधी पक्षनेते राहुल गांधींची आज पत्रकार परिषद पार पडतेय. दिल्लीतून होणाऱ्या या पत्रकार परिषदेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची हजेरी असेल, निवडणूक आयोग, ईव्हीएम मशीन, मतदार नोंदणीसह दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. लोकसभेत बोलताना राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि शिर्डीतील म...
सुप्रिया सुळे यांनी बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा अशी जोरदार मागणी केली. "धैर्येशील मोहिते माढातून विजयी झाले. सोलापुरातून उत्तम जानकर आमदार बनले. सोलापूरमधून. त्यांच्या मते त्यांना जी मते मिळाली मरकडवाडी. मी निवडून आलो. पण पाहिजे तेवढे मते मिळाली नाही. त्यांना परत निवडणूक हवी. बॅलेट पेपरवर हवी. पण निवडणूक घेतली जात नाही. बॅलेट पेपरव...
खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या, "महाराष्ट्राच्या सध्याच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात मोठी गडबड झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. संसदेतही हा आरोप करण्यात आला. त्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. निवडणूक आयोग हा नि:पक्षपाती असला पाहिजे एवढंच म्...
'राजधानीतील मराठी साहित्य संमेलन दिल्लीत मराठी माणसाचे महत्व वाढवणारे ठरेल', अशा भावना 'मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली' या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केल्या. दिल्ली महाराष्ट्रापासून दूर असली तरीही दिल्लीचे तख्त राखण्यासाठी कायम मराठी माणूस धावला आहे, अशाही भावना मान्यवरांनी बोलून दाखवल्या. सरहद, पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य ...
निवडणुकीत सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले. तरीही त्यांनी चिन्ह बदलले नाही. याच कारणामुळे आमची साताऱ्याची सीट गेली. 11 जागाही आमच्या अशाच गेल्या, असे खासदार सुप्रिया सुळे दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या, "महाराष्ट्राच्या सध्याच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते ...
Discussion on the The Readjustment of Representation of Scheduled Tribes in Assembly Constituencies of the State of Goa Bill, 2024 in Lok Sabha that the Bill for enabling reservation of seats in accordance with article 332 of the Constitution for effective democratic participation of members of Scheduled Tribes and to provide for the readjust...
सुप्रिया सुळे यांची संसदेत जोरदार बॅटिंग, भाषणाची चर्चा का होतेय? संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे.
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणाने सभागृह गाजवलं. मंगळवारी संसदेत राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या प्रवासावर चर्चा करण्यात आली. यावेळी सुप्रिया सुळेंनी इंग्रजी भाषेतून भाजपच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिलं. भाजपने काँग्रेस सरकारवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले.
लोकसभेत आज घटनादुरुस्ती (१२९ वी) विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भूमिका मांडली. हे विधेयक केंद्र-राज्य परस्पर संबंध आणि साहचर्य यांच्या तत्वाला धक्का लावणारे आहे असे मत मांडले. हे विधेयक निवडणूक आयोगाला राज्य सरकारे बरखास्त करण्याचे अधिकार देणे हे योग्य नाही असेही यावेळी...