महाराष्ट्र

[News18 Lokmat]सामान्य माणूस सरकारच्या चुकीमुळे अडचणीत, सुप्रिया सुळेंचं विधान

मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अनेक भागात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.खडकवासला धरणातून पाणी सोडणार याची पूर्वकल्पना का दिली नाही? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. 

Read More
  402 Hits

[Saam TV]पुण्यातील पूर परिस्थितीवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अनेक भागात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.खडकवासला धरणातून पाणी सोडणार याची पूर्वकल्पना का दिली नाही? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. 

Read More
  362 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

 मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अनेक भागात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.खडकवासला धरणातून पाणी सोडणार याची पूर्वकल्पना का दिली नाही? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

Read More
  381 Hits

[NDTV Marathi]पुण्यातील पूर परिस्थितीचा मुद्दा लोकसभेतही गाजला

सुप्रिया सुळे आज संसदेत बरसल्या. पुणे पावसाच्या मुद्यावरुन त्या थेट भिडल्या. त्या म्हणाल्या, "पुण्यात ज्या प्रकारची कामं झालीत, त्यामुळे पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही. नद्यांच्या पात्रांजवळ जास्त पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, मेट्रोची काम झालीत, यावेळी नाल्याचं प्लॅनिंगच नाही झालं मी नेहमी सांगत आलीय, विकास कामाच्याबाबतीत हलगर्जीपणा नक...

Read More
  436 Hits

[Mumbai Tak]संसदेत बरसल्या! पुणे पावसाच्या मुद्यावरुन थेट भिडल्या, नेमकं काय घडलं?

सुप्रिया सुळे आज संसदेत बरसल्या. पुणे पावसाच्या मुद्यावरुन त्या थेट भिडल्या. त्या म्हणाल्या, "पुण्यात ज्या प्रकारची कामं झालीत, त्यामुळे पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही. नद्यांच्या पात्रांजवळ जास्त पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, मेट्रोची काम झालीत, यावेळी नाल्याचं प्लॅनिंगच नाही झालं मी नेहमी सांगत आलीय, विकास कामाच्याबाबतीत हलगर्जीपणा नक...

Read More
  425 Hits

[News18 Lokmat]संसदेत सुळेंनी मांडला पूराचा विषय, प्रशासनाकडून सतर्क का केलं गेलं नाही?

पुण्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शहरात ऑरेंज अलर्ट असतानाही नागरिकांना पूर्व सूचना का दिली गेली नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेत उपस्थित केला. 

Read More
  359 Hits

[Sakal]पुण्यातील पूर परिस्थितीवरून Supriya Sule यांचा सरकारवर निशाणा

मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अनेक भागात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.खडकवासला धरणातून पाणी सोडणार याची पूर्वकल्पना का दिली नाही? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.  

Read More
  387 Hits

[Loksatta]पुणे प्रशासनाच्या कामावर बोट, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

पुण्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शहरात ऑरेंज अलर्ट असतानाही नागरिकांना पूर्व सूचना का दिली गेली नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेत उपस्थित केला. 

Read More
  382 Hits

[Sakal]'पाणी सोडण्याआधी पुणेकरांना सांगितलं का नाही' ?

 पुण्यात मागील २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. घाटमाथ्यावरही पावसाची बॅटिंग सुरु असल्याने शहरातील नद्यांना पूर आला आहे. या नद्यांनी आपली पातळी ओलांडली असून अनेक नागरी भागात पाण्याने प्रवेश केला आहे. त्यामुळे अखेर लष्कर आणि NDRF चे जवान बोलावण्यात आले आहे. याच मुद्द्यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सवाल विचारला.

Read More
  462 Hits