1 minute reading time (52 words)

[Sakal]'पाणी सोडण्याआधी पुणेकरांना सांगितलं का नाही' ?

'पाणी सोडण्याआधी पुणेकरांना  सांगितलं का नाही' ?

 पुण्यात मागील २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. घाटमाथ्यावरही पावसाची बॅटिंग सुरु असल्याने शहरातील नद्यांना पूर आला आहे. या नद्यांनी आपली पातळी ओलांडली असून अनेक नागरी भागात पाण्याने प्रवेश केला आहे. त्यामुळे अखेर लष्कर आणि NDRF चे जवान बोलावण्यात आले आहे. याच मुद्द्यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सवाल विचारला.

[Loksatta]पुणे प्रशासनाच्या कामावर बोट, सुप्रिया स...
[News Tak]Loksabha में Supriya Sule ने Budget को ल...