1 minute reading time (52 words)

[ABP MAJHA]मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज

सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांवर भडकल्या

सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांवर भडकल्या

'महाराष्ट्रातील लोकांना हात जोडून विनंती आहे, आपण सगळे शांततेनं आंदोलन करूया. या सरकारपुढे हात जोडण्याची गरज नाही. हे दडपशाहीचं सरकार आहे, मुलांना अमानुष मारहाण झाली आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, त्याच्यामुळे ही चूक गृहमंत्रालयाची आहे, असा आरोपाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

[news18marathi]जालन्यातील घटना ही गृहमंत्रालयाची च...
[Lokshahi Marathi]जालन्यातील पोलिसांच्या त्या कृती...