1 minute reading time (64 words)

गृहमंत्र्यांच्या कामाचा दर्ज का घसरतोय?अटलजींच्या काळात भाजप वेगळा होता-सुप्रिया सुळे

गृहमंत्र्यांच्या कामाचा दर्ज का घसरतोय?अटलजींच्या काळात भाजप वेगळा होता-सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात दोनशे आमदारांचे सरकार स्थैर्य देऊ शकत नसून, राज्यात प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात असून, प्रगतीचा वेग मंदावत असल्याची बाब चिंताजनक असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. गृहमंत्र्यांचे काम त्या दर्जाचे दिसत नसल्याचे सांगत सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

[TV9 Marathi]'शहाण्याने कोर्टाची पायरी चढायची नसते...
[TV9 Marathi]मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारला व्यवस्...