1 minute reading time (80 words)

[ABP MAJHA]चंद्रशेखर बावनकुळे काय बोलतील त्याचा भरोसा राहिलेला नाही!- सुप्रिया सुळे

चंद्रशेखर बावनकुळे काय बोलतील त्याचा भरोसा राहिलेला नाही!- सुप्रिया सुळे

ट्रिपल इंजिन सरकारला 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता - रात्री बारापर्यंत वाट पाहावी लागणार आहे - ट्रिपल इंजिन सरकारवर बोलायचे नाही - मुख्यमंत्री छत्रपतींची शपथ घेऊन जर आरक्षण देण्याचं बोललं असतील तर त्यांच्याकडे कदाचित जादूची काठी असेल - बावनकुळे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे २०० आमदार आणि ३०० खासदार असुन सुद्धा पवार आणि ठाकरेंचं नाव घेतल्य़ाशिवाय स्वस्थता मिळत नाही - गृहमंत्र्यांना एक आई, नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून विनम्रपणे प्रश्न करते, तुम्ही ड्रग्ज माफियांची नावं सांगणार होता त्याचं काय झालं

[saamana]आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन घेतलं प...
[RNO Official]छत्रपतींची शपथ घेऊन आरक्षण देण्याचं ...