1 minute reading time (60 words)

[ABP MAJHA]राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीमुळे गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनाम द्यावा- सुळे

राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीमुळे गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनाम द्यावा- सुळे

राज्यात मराठा आंदोलक (Maratha Reservation Protest) आक्रमक झाले असून त्यांनी आज आमदार प्रकाश साळुंखे यांच्या घरावर आणि कार्यालयावर हल्ला केला. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या एका आमदाराच्या घरामध्ये जाळपोळ होतेय ही अतिशय गंभीर घटना घटना आहे. यावर राज्यातल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. माजलगावच्या पंचायत समितीमध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडली. हे राज्य सरकारचं अपयश आहे.

[ABP MAJHA]आमदारांच्या घरावर हल्ला हे सरकारचं अपयश...
[TV9 Marathi]राज्यातील 'या' परिस्थितीला फक्त आणि फ...