1 minute reading time (51 words)

[ABP MAJHA]महाराष्ट्रात दुष्काळ,आरक्षण गंभीर प्रश्न : सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात दुष्काळ,आरक्षण गंभीर प्रश्न : सुप्रिया सुळे

आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र शासन गंभीर नाही. मराठा समाजासह धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न संवेदनशील आहे. मात्र, शासनाकडे धोरण नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करत खा.सुप्रिया सुळे यांनी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस हल्ल्याला गृहमंत्रालय जबाबदार असल्याचा आरोप केला.

[mymahanagar​]ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून सु...
[Saam TV ]आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा