1 minute reading time (34 words)

[ABP MAJHA]राष्ट्रवादीला ज्यांनी साथ दिली त्यांना विचारून तिकीट दिलं जाईल

Supriya Sule on Vidhan Sabha : राष्ट्रवादीला ज्यांनी साथ दिली त्यांना विचारून तिकीट दिलं जाईल

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात आणि देशात काय पद्धतीने विकास झाला आहे. हे सर्वजण पाहत आहोत. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तसेच एकाच योजनेचे युतीतील वेगवेगळे श्रेयवाद घेत आहेत. बॅनरबाजी आणि श्रेयवाद सातत्याने दिसून येत आहे.

[News State Maharashtra Goa]जरांगेंना काही झालं तर...
[Kshitij Online]बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्...