1 minute reading time (82 words)

[saam news]कांदा प्रश्नावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

 कांदा प्रश्नावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. कांद्यावर लावण्यात आलेल्या ४० टक्के निर्यात शुल्कामुळे सगळीकडे वातावरण तापले आहे. तसेच नाशिक मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal) यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे. पण या बैठकीला राज्यातील काही मोठ्या मंत्र्यांनी पाठ फिरवली आहे. केवळ मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul sattar) हेच दिल्लीत दाखल झाले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

[divya marathi]कांदा प्रश्नावरील महत्त्वाच्या बैठक...
[ABP MAJHA]कांदाप्रश्नी दिल्लीत आज महत्वाची बैठक, ...