1 minute reading time
(77 words)
[Maharashtra Times]अंजली दमानियांनी मांडलेला विषय अतिशय संवेदनशील, ४८ तासांत विधवा आई अन् लेकरांना न्याय मिळावा : सुप्रिया सुळे
आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा संघर्ष पेटलेला असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली. दमानियांनी छगन भुजबळांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. भुजबळांनी बेकायदेशीररित्या घर बळकावल्याचं सांगत दमानियांनी मूळ घराचे कुटुंब सोबत आणले होते. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, आज (१८ नोव्हेंबर) खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानियांनी मांडलेला विषय अतिशय संवेदनशील, ४८ तासांत विधवा आई अन् ३ लेकरांना..न्याय मिळावा, अशी अपेक्षा सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे.विधवा आई अन् ३ लेकरांच्या आयुष्याचा हा प्रश्न असल्याचं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या